अवघी विठाई माझी (२३) सलाद ग्रीन्स
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
पाश्चात्य जेवणात ग्रीन्सचे स्थान महत्वाचे आहे. आपल्याकडे मेथीच्या पानांची, किंवा मूळ्याच्या पानांची पछडी असे काहि अपवाद सोडल्यास, हिरव्या भाज्या कच्च्या खाण्याची परंपरा नाही. आपल्याकडची आहारपद्धती लक्षात घेतल्यास, आपल्याला आपल्या नेहमीच्या आहारातून, भरपूर चोथा मिळत असतो. त्यामुळे मुद्दाम कच्ची पाने खायची रित नाही.
पाश्चात्य जेवणात मात्र, मैद्यासाखरेपासून केलेले पदार्थ, पास्ता आणि मांस यांवर भर असल्याने, त्यांना सलाद खाणे आवश्यक असते.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा