ऋ ब रबाडा आणि वसई च’चा राडा - भाग अंतिम
Submitted by ऋन्मेऽऽष on 2 January, 2018 - 15:00
कॉलेजच्या जमान्यातील गोष्ट आहे!
आम्हा मुंबईकरांसाठी मुंबई जिथे माहीमला संपते तिथे पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी जोगेश्वरीच्या पुढचे आम्ही हिशोबात धरत नाही. तसे गेल्या काही वर्षांपासून मालाड कांदिवलीही जमेस धरू लागलो आहोत, पण बोरीवली त्याची हद्द झाली. अश्यात वसईबद्दल आम्हाला तितकीच माहीती असते जितकी गडचिरोलीबद्दल.. म्हणजेच शून्य !
विषय: