अनवट किल्ले ३: मानवाक्रुती सुळक्यांचा कोहोज
Submitted by दुर्गविहारी on 28 April, 2017 - 09:25
अशेरी गडाची भटकंती संपवून आम्ही मस्तान फाट्याला उतरलो. ईथे मुंबई
-अहमदाबाद रस्त्याला पालघर- वाडा रस्ता छेदतो. जवळच मनोर हे गाव आहे. मनोरला देखील नदीकाठी किल्ला होता, पण आता तो नष्ट झाला आहे. मस्तान नाक्यावर मोठ्याप्रमाणात हॉटेल, लॉज आहेत. अगदी थिएटरही आहे. आम्ही विठ्ठल कामत रेस्टॉरंट मधे जेवण घेतले. जेवण सो सो च होते.
ईतिहासः-
विषय:
शब्दखुणा: