असा घडला भारत

'असा घडला भारत' - रोहन प्रकाशन

Submitted by चिनूक्स on 17 June, 2013 - 12:17

कुठल्याही देशाचं वर्तमनातलं स्वरूप हे त्याच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहासावर अवलंबून असतं. भारतही याला अपवाद नाही. अगदी सिंधू संस्कृतीपासून ते ब्रिटिशकाळापर्यंतच्या असंख्य घडामोडींनी या देशाला आजचं रुपडं बहाल केलं आहे. या हजारो वर्षांच्या काळातल्या व्यक्तींचं, घटनांचं म्हणूनच आजही महत्त्व आहे. कारण भूतकाळातल्या घटनांवरच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे व्यक्तिगत व सामाजिक राष्ट्रीय स्तरावर जगतो, त्यातून भविष्यकाळ आकार घेत असतो.

विषय: 
Subscribe to RSS - असा घडला भारत