Submitted by vishal maske on 6 April, 2016 - 10:37
बडा सवाल
नैसर्गिक संकटामध्ये
माणसं होरपळत आहेत
घोटभर पाण्यासाठी
रानो-रानी पळत आहेत
गावो-गावी माणसं इथले
दुष्काळाने भाजत आहेत
तरीही मात्र सरकार मार्फत
वेगळेच प्रश्न गाजत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!
व्वा!
छान.
छान.