Submitted by vishal maske on 12 October, 2015 - 22:44
योजना कागदोपत्री
ज्यांनी करायला हवे होते
ते कर्तव्य विसरले जणू
इतके कसे मूर्दाड झाले
अहंकारात घसरले जणू
ज्यांच्यावरती दुष्काळ आहे
ते अजुनही गांजत आहेत
दुष्काळ्यांच्या योजना मात्र
कागदोपत्रीच नांदत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा