Submitted by vishal maske on 23 September, 2015 - 22:29
वागताना
कुणी कधी काय करावं
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो
पण यावर निर्बंध घालणे
हा कावा जहरी ढसणं असतो
जनता सहन करतेय म्हणून
हूकमी जगणं ना लादलं पाहिजे
अन् स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी
किमान नीयतीन वागलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा