Submitted by विजय देशमुख on 19 June, 2013 - 00:32
आजच्या सकाळला "शरीरसंबंध ठरेल कायदेशीर विवाह" ही बातमी वाचली. शरीरसंबंधावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने निकाल दिला की काय कुणास ठाउक.
पण यामुळे बलात्कार आणी शरीरसंबंध कमी होतील ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मद्रास हायकोर्टानं दिलेल्या
मद्रास हायकोर्टानं दिलेल्या निकालाचा तमाम वृत्तपत्रांनी चुकीचा अर्थ लावला आहे.
ज्या जोडप्याबाबत हा निकाल दिला गेला, ते जोडपं अनेक वर्षं एकत्र राहत होतं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलं त्या पुरुषाचं नाव लावतात. दवाखान्यात वडील म्हणून त्या पुरुषानं सही केलेली आहे. त्यामुळे 'तुम्ही फक्त लग्न केलेलं नाही, बाकी एकत्र नवराबायकोप्रमाणे राहत आहात, शरीरसंबंध ठेवत आहात, तस्मात बायकोमुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे द्या' असा हा निकाल आहे.
मला वाटलच तरी.... तरी म्हटलं
मला वाटलच तरी.... तरी म्हटलं न्यायालय असा निकाल कसाच देईल. {छुकुन सकाळ वाचला}...