Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लवकरच संपतेय ना ही मालिका.
लवकरच संपतेय ना ही मालिका. कालच "एका लग्नाची तिसरी गोष्ट" ची अॅड बघितली.
पियु, ती प्रेगनन्ट नसून
पियु, ती प्रेगनन्ट नसून सासूला अद्दल घडवण्यासाठी कसलंतरी नाटक करत आहे हे ही समजलं की काल संवादांमधून.
हुश्श्श्य !!! थँक यू पौर्णिमा
हुश्श्श्य !!!
थँक यू पौर्णिमा !!!
आता ती नवी मालीका (एका
आता ती नवी मालीका (एका लग्नाची तिसरी गोष्ट) सुरू होईपर्यंत टाईम पास चालला आहे
कंटाळा आलाय . इतका टाइम पास
कंटाळा आलाय . इतका टाइम पास चाललाय ना
मला कळत नाही, एव्हडा एक माणूस
मला कळत नाही, एव्हडा एक माणूस (अभिजित) मेलाय त्यांच्या त्या बालिशपणाच्या प्लान मुळे आणि आता हे मंद बुद्धी लोक परत सासूला सुधारायला कसले प्लान-बिन रचत बसलेत....यांचा बालीशपणा किती जीव घेणार आहे???
बाय द वे ते हीरो आणि हिरवीन
बाय द वे ते हीरो आणि हिरवीन हरवलेत् का?
लीड कॅरॅक्टर्स गायब झालेत
लीड कॅरॅक्टर्स गायब झालेत सिरेलीतुन गेल्या चार पाच एपिसोड्सपासुन
हिरविण (मनवा) तर जवळजवळ
हिरविण (मनवा) तर जवळजवळ अभिजित मेलाय तेंव्हापासुनच गायबलीये
कंप्लीट फ्लॉप सिरीअल....
कंप्लीट फ्लॉप सिरीअल.... निव्वळ आचरटपणा चालू आहे!
बंद करा बंद करा, आचरट, फ्लॉप
बंद करा बंद करा, आचरट, फ्लॉप मालिका बंद करा!
चालू करा चालू करा दुसर्या मल्लिकाला चालू करा!!
बंद झालीच पाहीजे...बंद झालीच पाहीजे...
तुझं माझं जमेना...तर बंद झालीच पाहीजे...
पाषाणभेद, मालीका बंद होईल
पाषाणभेद, मालीका बंद होईल तेव्हा होईल आम्ही बघणे बंद केले
मला एक शंका आहे. प्रेगच्या
मला एक शंका आहे. प्रेगच्या पहिल्याच महिन्यात बाळाचा चेहरा कळतो? जरा स्पष्टच विचारल आहे मी....
मुग्धा.रानडे .. बाळाचा चेहरा
मुग्धा.रानडे .. बाळाचा चेहरा नाही कळत .. ५ -६ महिन्यानंतर अंदाज येतो
मुग्धा, ते सगळं त्या कुलकर्णी
मुग्धा, ते सगळं त्या कुलकर्णी काकूंना खोटंच सांगत असतात.. नवीन टेक्नॉलॉजी आलीये, वगैरे सगळं खोटंच असतं.. असं काहीही कळत नाही प्रत्यक्षात..
सानी ते माहित आहे ग मला
सानी ते माहित आहे ग मला कुलकर्णी काकूंना खोटंच सांगत असतात वगैरे, पण मला असा प्रश्न आहे की पहिल्याच महिन्यात गर्भाच शरीर तयार झालेल असत का? मला वाटतं नसत झालेलं आणि टेक्नॉलॉजी कितीही नवीन असली तरी जिथे काही तयारच झालेल नाहिये तिथे काही दिसण्याचा संबंधच येत नाहिये. मला बेसिकली हे सांगायच आहे कुलकर्णी काकूंना स्वतःला एक मुलगा असुन त्यांच्या ही गोष्ट का लक्षात येत नाही???? कथेत लुपहोल्स असावेत तरी किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाहित......
मांजरेकरांनी रोह्यात रिसॉर्ट
मांजरेकरांनी रोह्यात रिसॉर्ट बांधले आहे का? अचानक अख्खा एपिसोड रोह्यावर म्हणून विचारले
कुलकर्णी काकूंना स्वतःला एक
कुलकर्णी काकूंना स्वतःला एक मुलगा असुन त्यांच्या ही गोष्ट का लक्षात येत नाही???? >> त्या 'नातवा'साठी वेड्या झाल्या आहेत. त्यामुळे कशावरही विश्वास ठेवायला तयार आहेत. त्या ज्या अपेक्षा 'नवीन टेक्नॉलॉजीकडून' ठेवत आहेत त्या वेडगळ आहेत हे पूरक संगीत आणि इतर कलाकारांच्या प्रतिक्रिया यावरून पुरेसं स्पष्ट आहे की!
बाकी काही असो, वेगळं होऊन संबंध गोड ठेवा हा संदेश तर ही मालिका देत नाहीये ना?
आधी मन्वाची हरेक गोष्ट चूक समजणार्या रीमाकाकू आता एकदम 'कूल' झाल्या आहेत ते वेगळे झाल्यापासून! 
त्या 'नातवा'साठी वेड्या
त्या 'नातवा'साठी वेड्या झाल्या आहेत.>>>>> अक्कल गहाण टाकली आहे त्यांनी.... पण वास्तवात इतकी बेअक्कल बाई कोणतीच नसते (मग नातवाचा कितीही ध्यास घेतला असला तरी.) त्यातल्या त्यात खासकरुन ज्या बायका स्वतः गरोदरपण आणि बाळंतपण या अनुभवातुन गेल्या आहेत त्या तरी एवढ्या बेअक्कल नसतात.... सविता मालपेकरसारख्या चांगल्या कलाकाराला अगदीच वाया रादर फुकट घालवल आहे.
कै च्या कैच दाखवतात राव....
पण वास्तवात इतकी बेअक्कल बाई
पण वास्तवात इतकी बेअक्कल बाई कोणतीच नसते>> वास्तवातली कोणती घटना मालिकेत घडते आणि व्हाईस व्हर्सा? ही मालिका आहे. वास्तव नाही. दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत
आता त्या 'होणार सून' मध्ये आपली सून नक्की कोण होणार आहे हेही ते बोलत नाहीत एकमेकांशी! 'मला असं वाटलं' या गृहितकावर चाललाय अख्ख्या लग्नाचा खेळ. असं कोणत्या वास्तवात होतं?
सोडून द्या. नॉट वर्थ इट.
सोडून द्या. नॉट वर्थ इट.>>>>
सोडून द्या. नॉट वर्थ इट.>>>> खरच आहे पौर्णिमा. मांजरेकरांनी अक्कल गहाण टाकल्याने मालिकेतल्या पात्रांना पण कंपल्सरी टाकावी लागत आहे....
रोहा ही काय ट्रीप ला जायची
रोहा ही काय ट्रीप ला जायची जागा आहे का
रोहा आहे कुठे पण नक्की? पण तो
रोहा आहे कुठे पण नक्की? पण तो रिसॉर्ट दाखवलाय तो मात्र सुरेख आहे.
मुंबई पासुन अलिबाग ला जाताना
मुंबई पासुन अलिबाग ला जाताना वडखळ नाक्या पासुन लेफ्ट ला वळावे लागते रोह्यास जाण्या साठी...नेमकं अंतर मल माहित नाही....मायबोलीकर कृष्णा रोह्याचे आहेत....रोहा ना कोलाड म्हणुन ठिकाण आहे तिथे रिव्हर राफ्टिंग करतात...मस्त जागा आहे......बरेचसे रिसॉर्ट आहेत तिथे....ही पहा लिंक
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=9&ved=0CG...
मी गेले होते रोहा-रेवदंड्याला
मी गेले होते रोहा-रेवदंड्याला .....(१० वर्षांपूर्वी)....खूप छान होता तो परिसर. तिथले बिर्ला मंदिर तर बेस्टच.
अभिजीत चा लूक अलाईक परत आलाय
अभिजीत चा लूक अलाईक परत आलाय !! वाटेल ते दाखवत आहेत ..
आणि तो केवळ सेम दिसतो ह्या
आणि तो केवळ सेम दिसतो ह्या भांडवलावर त्याचे आणि दीप्तीचे लग्न होईल
कधी संपवताहेत ही मालिका?
कधी संपवताहेत ही मालिका?
अभिजीत चा लूक अलाईक परत आलाय
अभिजीत चा लूक अलाईक परत आलाय !! वाटेल ते दाखवत आहेत>>>>> अय्या कधी????
kaalach dakhavale to parat
kaalach dakhavale to parat alyacha. sarakha abhijit la martat he ghoshawakya zee walyani aikalela distay.
ani yogayog itake asatat cinemat ki nemaka tyacha lagna jhalela nasanar bagha. :raga:
Pages