Submitted by सुधिर मते on 10 June, 2011 - 10:32
प्रत्येकाच्या जिवनाची
वेगळी वाट होती
जसा दिवस आंनदाचा
विरहाची हुरहुर होती
जुळलेले स्नेहसंबध
तुटले जाणार होते
विरहाचा विषाद होता
मुखावर संमीश्र भाव होते
वियोगाच्या विषादाने
ह्रदय भरुन होते
मानवी जिवनाची तर्हा
विचीत्रच म्हणावी लागते
मैत्रीची "जीवनसरीता"
अखंड वाहत राहते
गुलमोहर:
शेअर करा