सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २२ - (रैना)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:39

उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.

rainaPatra1.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल को दिलसे राह होती है - सुना करते थे हम..
मेरे दर्दसे है वो बेखबर... चलो अच्छाही हुवा .... Happy

काल्पनिकही खुप छान लिहीलय !!!

रैना तू अफाट लिहीतेस गं. माझ्या हातून एवढा भारी विचारही केला जात नाही कधी. असं लिहिलेलं वाचलं की डोक्याला मुंग्या येतात माझ्या.

रैना!!!!
मला हे पत्र मुळीच काल्पनिक नाही वाटले. तू अतिशय तरल शब्दात स्वत:ला इथे व्यक्त केले आहे. दुसरा परिच्छेद तर फारच छान उतरला आहे..कविता वर म्हणते आहेस तशी आपल्याच भावना कुणी व्यक्त करत आहे असे वाटले. अक्षर पण सुंदर आहे Happy

आणि हो मुलांचा तो गिरमिट ओढलेला कागद आणि नंतर पर्यावरणाचा उल्लेख दोन्ही वाक्ये एकमेकांशी तंतोतंत जुळलेली आहेत Happy !!!!

मला पण हे काल्पनिक नाही वाटलं. मीच मला उलगडून पाहिल्यासारखं वाटलं. पण हे हे अस्संच होतं, खरंच या वळणावर एकमेकांची वाट पहायला हवी. :-). खुप प्रगल्भ तरीही हळवं.

(माझ्या ऑफिसमधे या 'फेज्'मधल्या आणखी दोन मैत्रीणी आहेत... आज या पत्राच वाचन त्या दोघींना करुन दाखवणार - same pinch घेऊन, चालेल ना ?)

रैना..! काय पत्र गं! असं लिहीता यायला हवं... भावना आणि वास्तवाची जाण याचा सुंदर मिलाफ असतो तुझ्या शैलीत... Happy

छान लिहीलंयस ग.
त.टी. आवडली. हल्ली अश्या निरोपाच्या चिठ्ठ्याच जास्त लिहील्या जातात ना? मनमोकळी पत्रं कमीच Sad

संसारानं आपल्याला एवढ्या प्राणपणानं लढायच्या खिंडीत कधी आणून ठेवलं..
किती नेमकं! किती प्रातिनिधिक.. अन म्हणूनच कितीतरी सही. Happy

<<<पोरांना आठवेल का रे आईबाबांची धावपळ कधी<<< अगदी अगदी...!
खुप छान पत्र रैना! Happy

खुपच छान पत्र Happy
अजिबात काल्पनिक वाटलं नाही. आपल्या मनातलेच विचार कोणीतरी मांडल्यासारखं वाटलं.

खुप सुंदर पत्र!
'टेकडी तर चढतो आहोत पण दृष्य पहायला वेळ नाही' . १००% माझेच वाटले. Happy आणि यावर माझ्यापुरता उपाय म्हणजे रिटायर झाल्यावर परत एकदा आयुष्य नव्याने जगायचं आहे. Happy

Lol रैना, भापो.

पण मला हसू येतंय आणि तुला 'टुकटुक' करावं वाटतंय. काही काळजी करु नका. Happy

(आता घाबरवू का? ) 'नव्याने' भेटला तरी हे सगळे बरोबर घेऊनच भेटाल आणि 'रैन सब खोयी' ती खोयीच. लहान मुले एकदा जी झोप उडवतात त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच शांत झोप लागत नाही. Proud

Pages