Submitted by सोमा वाटाणे on 13 October, 2019 - 09:42
बरीच मंडळी इकडे एक आवडतं वाक्य नेहमी टाकत असतात " सोशल मिडियावर फक्त स्वानंदा साठीच लिखाण करावे. लाईक आणि कमेंट ची अपेक्षा कशाला करायची?"
खरंच असे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले छापाची मंडळी इकडे आहेत का? टीकेला महत्त्व न देता फक्त लिहिण्याचा आनंद घेणारी लोक आहेत का माबोवर? तुम्हाला काय वाटतं? या विषयावर काय म्हणता?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप कमी लोकं आहेत अशी इथे -
खूप कमी लोकं आहेत अशी इथे -
स्वाती
दत्तात्रय साळुंखे
कटप्पा
जव्हेरगंज
बोकलत
कौतुक शिरोडकर
कवठीचाफा
प्रकाश कर्णिक
मामी
आणखी ऍड करेन आठवेल तसे. या आयडी ना स्वतःच्या धाग्यावर कधी भांडताना अथवा वाद घालताना पाहिलेले नाही.
बोकलत निर्लज्ज आहे असं त्यानं
बोकलत निर्लज्ज आहे असं त्यानं कबूल केलं आहे. बाकीचे तसे नसावेत.
किती हलकट वृत्तीचा माणूस आहे.
किती हलकट वृत्तीचा माणूस आहे.>>> हलकट तर मी आहेच आणि निर्लज्ज पण आहे
Submitted by बोकलत on 11 October, 2019 - 01:45
निर्लज्ज चा काय संबंध
निर्लज्ज चा काय संबंध
टीकेला महत्त्व न देता फक्त लिहिण्याचा आनंद घेणारी लोक आहेत का माबोवर असा प्रश्न होता ना तुमचा ..
मी उत्तर दिले.
कुमार१
कुमार१
ललिता-प्रीति
बेफ़िकीर
सुप्रिया जाधव.
nimita
सगळ्यात मी ज्यांना मानतो ते
सगळ्यात मी ज्यांना मानतो ते कुमार सर. किती संयमाने, प्रेमाने शंका निरसन करतात.
निमिता ताई पण सोज्वळ लिहितात.
निमिता ताई पण सोज्वळ लिहितात.
अगदी सहमत सोमा वाटाणे
अगदी सहमत सोमा वाटाणे
धन्यवाद आदू जी.
धन्यवाद आदू जी.
सोशल साईटवर निर्लज्ज बनून
सोशल साईटवर निर्लज्ज बनून वावरलं कि मनस्ताप कमी होतो असं वाचल्याचं आठवतंय.
बोकलत भाई लगे रहो, आगे बढो हम
बोकलत भाई लगे रहो, आगे बढो हम तुम्हारे पीचे हैं.