Submitted by अ भि अ भि on 4 August, 2016 - 18:42
जय मल्हार बद्दल मी धागा शोधत होतो पण मला काही तो मिळाला नाही म्हणून मी येथे विचारणा करायला हा धागा उलगडत आहे.
जश्या मला या मालिकेबद्दल शंका आहेत तश्याच इतर माबोकारांना असतील तर त्यांनी येथे त्या मांडाव्यात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे आत्ताशी आठवलं काय दोघींना
अरे आत्ताशी आठवलं काय दोघींना ???
माझी आजी न चुकता ही सिरिअल रोज बघायची आणि रोजचं पालुपद असायचं 'थांब गं जरा.... आता म्हाळसेला मागचा जन्म आठवणारेय'
किमान आता सगळं आठवलंय तिला तर ते बघायला आजी हवी होती
रीया बिग हग. असं होतं.
रीया बिग हग. असं होतं.
सध्या काय चालू आहे? कुणी
सध्या काय चालू आहे? कुणी बघतं का?
सध्या काय चालू आहे?>>>
सध्या काय चालू आहे?>>>
एखादे आख्यान सुरु असेल!
ही अख्यान मालिकाच आहे !
आत्ता काय चालू आहे? म्हाळसेचा
आत्ता काय चालू आहे? म्हाळसेचा गेट अप बदलल्या नंतर काहीच घडलं नाही का ?
http://maharashtratimes
http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/...
खंडेराय अंतर्धान पावणार
जय मल्हार संपणार आहे... अजून
जय मल्हार संपणार आहे... अजून ४२ एपिसोड फक्त! तरी दीड महिना झाला की! आता लक्षात ठेवून मालिका बघेन ही
काल म्हाळसा ने मीच पार्वती
काल म्हाळसा ने मीच पार्वती आहे असे जाहीर केले. तेव्हा इतरांपेक्षा तिप्पट आकारात प्रकट झाली. नारदमुनी देवीच्या चेहेर्याकडे म्हणून वर बघत असताना मागचे इतर गावकरी मात्र समोरच बघत होते. देवी दिसल्याचे ही काही विशेष भाव नाहीत चेहेर्यावर!
झाली पाचकळ युद्धाला
झाली पाचकळ युद्धाला (युद्धाच्या प्रदर्शनाला) सुरुवात.......(पुन्हा)
Pages