पृथ्वीराज चौहानने शहाबुद्दीन महंमद घौरीला पहिल्यांदा हारवून पण सोडले. त्याला सोडूच दिले नसते. दिल्लीवर राज्य राजपुतांचे राहिले असते. ही असली उदार मानसिकता आपल्याला नेहमीच महाग पडली आहे. त्या नजिबाला पण मल्हाररावाने असेच सोडले अन पानिपत घडले.
बदलण्या जोग्या ईतक्या गोष्टी, ईतक्या जागा आहेत की गणती करता येणार नाही,
बदलायचच असेल तर भारताचा समूळ ईतिहास बदलावा, जेणे करून दगाबाजी करून /घरचे भेदी वापरून/
छोट्या फायद्याला भूलुन केलेली सगळी राजकारण समीकरण बदलतील.
वासूदेव बळवंत फडके सारखा आद्य क्रांतीकारक ज्याने संपुर्ण ईंग्रज सरकारला जेरीस आणले त्याला
एका वैद्याने दगाबाजी करून पकडून दिले. त्या नंतर ह्या क्रांतीकारीला एडन येथे (यमन देशात) जेल बंद
ठेवले होते,
Submitted by विवेक नाईक on 27 January, 2012 - 14:00
अर्थात ज्याप्रमाणे गांधी कधी ना कधी मेलेच असते त्याचप्रमाणे इतर गोष्टींचे:
मायबोली पण कधी तरी नष्ट होणार, तुम्ही आम्ही पण. त्यामुळे ईतिहास बदलायचा तो कुणाकरता, किती कालावधी करता असेपण उपप्रश्न यायला हवेत.
जे घडते ते घडणारच असते. इतिहास बदलणे शक्य नसते. कारण science प्रमाणे conflict आहे.
उदा. - आत्ता नथिंगनेस ने हा धागा परवा चालु केला. समजा मी इतिहासात जाउन हा धागा चालु करु दिला नाहि. पण वर्तमानात तर धागा चालु आहे. म्हंणजेच भविष्य बदलले. पण जे बदलले ते भविष्यच नाहि. कारण भुतकाळाच्या द्रुष्टीने असलेले भविष्य म्हणजे आत्ताचा वर्तमानकाळ आहे. आणी आत्त्ताचा वर्तमानकाळ खरा आहे.
असो. सांगायचा मुद्दा हा होता की जे झाले आहे इतिहासात तेच होणार होते आणी जे झाले आहे तेच बरोबर आहे. त्यामुळे मला तरी इतिहासात जाउन काहि बदलायची इच्छा नाहि. कारण जर काहि बदलले (मुघलांचे भारतावरील आक्रमण ही घटना जर घडली नसती, पृथ्वीराज चौहानने शहाबुद्दीन महंमद घौरीला सोडुन दिले नसते, शिवाजी महाराज अजुन २५ वर्षे जगले असते, महात्मा गांधी अजुन २५ वर्षे जगले असते वगैरे वगैरे), तर मी जन्माला आलो असतो की नाहि हे देखील सांगता येत नाहि.
प्यारे, 'काहीजण' म्हणजे नक्की
प्यारे, 'काहीजण' म्हणजे नक्की कोण?
काहीजण म्हणजे गांधीद्वेष्टे
काहीजण म्हणजे गांधीद्वेष्टे लोक.. आता हा विषय बंद .
तैमुरचे आक्रमण रोखले असते.
तैमुरचे आक्रमण रोखले असते.
लोल निलिमा खरं आहे. पण
लोल निलिमा खरं आहे. पण त्यामुळे अजून एक आठवले.
पृथ्वीराज चौहानने शहाबुद्दीन महंमद घौरीला पहिल्यांदा हारवून पण सोडले. त्याला सोडूच दिले नसते. दिल्लीवर राज्य राजपुतांचे राहिले असते. ही असली उदार मानसिकता आपल्याला नेहमीच महाग पडली आहे. त्या नजिबाला पण मल्हाररावाने असेच सोडले अन पानिपत घडले.
नथिंगनेस टाईम मशिन इन्वेंट करणार आहेत काय?
ईतिहास बदलता आला तर ?
ईतिहास बदलता आला तर ?
बदलण्या जोग्या ईतक्या गोष्टी, ईतक्या जागा आहेत की गणती करता येणार नाही,
बदलायचच असेल तर भारताचा समूळ ईतिहास बदलावा, जेणे करून दगाबाजी करून /घरचे भेदी वापरून/
छोट्या फायद्याला भूलुन केलेली सगळी राजकारण समीकरण बदलतील.
वासूदेव बळवंत फडके सारखा आद्य क्रांतीकारक ज्याने संपुर्ण ईंग्रज सरकारला जेरीस आणले त्याला
एका वैद्याने दगाबाजी करून पकडून दिले. त्या नंतर ह्या क्रांतीकारीला एडन येथे (यमन देशात) जेल बंद
ठेवले होते,
पानिपतच्या युद्धात कमीत कमी
पानिपतच्या युद्धात कमीत कमी नुकसान होऊन मराठ्यांचा विजय घड्वून आणला असता.
इव्होलुशनच्या मार्गातले
इव्होलुशनच्या मार्गातले मिसिंग लिंक्स एक्स्टिंक्ट होण्यापासून रोखले असते...
छपाईचा, फिल्म , ऑडिओ रेकॉर्डिंगचा शोध निदान काही हजार वर्षे मागे केला असता.
एच आय व्ही व्हायरसला रोखले असते
व्हॅक्सिन, अँटीबायोटिक्स, डायग्नोस्टिक इमेजींग, अनेस्थेशिया हे सर्व शोध हजारो वर्षे मागे केले असते
हा बाफ वाहुन जाण्यापासुन
हा बाफ वाहुन जाण्यापासुन थांबवला असता.
अर्थात ज्याप्रमाणे गांधी कधी ना कधी मेलेच असते त्याचप्रमाणे इतर गोष्टींचे:
मायबोली पण कधी तरी नष्ट होणार, तुम्ही आम्ही पण. त्यामुळे ईतिहास बदलायचा तो कुणाकरता, किती कालावधी करता असेपण उपप्रश्न यायला हवेत.
ही पोस्ट यायला नको होती.
ब्युटी+ब्रेन पॅजेन्ट ची तयारी
ब्युटी+ब्रेन पॅजेन्ट ची तयारी चालुये का ?
हा बाफ वाहुन जाऊ नये यासाठी
हा बाफ वाहुन जाऊ नये यासाठी एडमीनला तो लेखनाच्या धाग्यात रुपांतरीत करायण्याचा संदेश दिला आहे. असे रुपांतरण होऊ शकते का?
बिग बँग.
बिग बँग.
> ब्युटी+ब्रेन पॅजेन्ट ची
> ब्युटी+ब्रेन पॅजेन्ट ची तयारी चालुये का ?
> बिग बँग
न रहेगा बास..
काहीही बदलले नसते, कारण जे
काहीही बदलले नसते, कारण जे बदलेन त्याने चांगलेच झाले असते हे लॉजिकच चुकीचे आहे.
तरीही बिग बँग हाच सर्वोत्तम पर्याय आहे!!!
जे घडते ते घडणारच असते.
जे घडते ते घडणारच असते. इतिहास बदलणे शक्य नसते. कारण science प्रमाणे conflict आहे.
उदा. - आत्ता नथिंगनेस ने हा धागा परवा चालु केला. समजा मी इतिहासात जाउन हा धागा चालु करु दिला नाहि. पण वर्तमानात तर धागा चालु आहे. म्हंणजेच भविष्य बदलले. पण जे बदलले ते भविष्यच नाहि. कारण भुतकाळाच्या द्रुष्टीने असलेले भविष्य म्हणजे आत्ताचा वर्तमानकाळ आहे. आणी आत्त्ताचा वर्तमानकाळ खरा आहे.
असो. सांगायचा मुद्दा हा होता की जे झाले आहे इतिहासात तेच होणार होते आणी जे झाले आहे तेच बरोबर आहे. त्यामुळे मला तरी इतिहासात जाउन काहि बदलायची इच्छा नाहि. कारण जर काहि बदलले (मुघलांचे भारतावरील आक्रमण ही घटना जर घडली नसती, पृथ्वीराज चौहानने शहाबुद्दीन महंमद घौरीला सोडुन दिले नसते, शिवाजी महाराज अजुन २५ वर्षे जगले असते, महात्मा गांधी अजुन २५ वर्षे जगले असते वगैरे वगैरे), तर मी जन्माला आलो असतो की नाहि हे देखील सांगता येत नाहि.
नथिंगनेस, आपण लेखनाचा धागा
नथिंगनेस, आपण लेखनाचा धागा उघडायला हवा होता .बाकी विषय मनोरंजक आहे.
चाणक्य"निती"
चाणक्य"निती"
> ब्युटी+ब्रेन पॅजेन्ट ची
> ब्युटी+ब्रेन पॅजेन्ट ची तयारी चालुये का ?
> बिग बँग
न रहेगा बास..
भारी
नमस्कार मायबोलीकरांनो!
नमस्कार मायबोलीकरांनो!
आपले लेखन इथे पाठवू
आपले लेखन इथे पाठवू शकता.
उपक्रमाविषयीच्या शंका इथे विचारु शकता.
उपक्रमाविषयी अधिक माहिती इथेही वाचता येईल.