या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
मित्रांनो, १४-१५ ता. ला कोल्हापूर / आंबोली गेलो होतो.
परतीच्या प्रवासात कोल्हापुर जिल्ह्यात सगळीकडे जिलेबी स्टॉल्स लागले होते.
आम्ही सकाळी पन्हाळ्याहून निघुन वाटेत नाश्ता केला, तेव्हा हॉटेलमध्येही लोक
जिलेबी खात होते. कळले की २६ जाने व १५ ऑगस्ट हे सण असे साजरे करतात.
प्रचंड आवडली ही प्रथा , लातूरला आल्यावर बरेच जणांना सांगीतलं, सगळ्यांना फार आवडलं.
माहीतीत कोणी अजुन भर टाकली , तर बरे होईल.
मी कोल्हापूरकर आहे. फार चांगली प्रथा आम्ही करवीरकरांनी इथे स्थापिली आहे. सणवार काय प्रत्येक जातीधर्मात असतातच आणि त्या त्या धर्मरितीरिवाजानुसार त्या त्या घरी पक्वान केले जाते/शेजार्यापाजार्यात, सगेसोयरे, मित्र परिवारात दिले जाते आणि मग तो सण खर्या अर्थाने साजरा झाला असे मानले जाते....अर्थात ही रीत राज्यात सगळीकडेच आहे.
पण १९७८ च्या 'प्रजासत्ताक दिनी' कोल्हापूरात एक आगळी प्रथा पडली. आदल्याच वर्षी 'ती' आणिबाणी संपुष्टात आली आणि जनता सरकार सत्तेवर आले आणि १९७८ चा तो प्रजासत्ताक दिन इथल्या नागरिकांनी [त्यावेळी कोल्हापूर शहर मतदार संघातून पारंपारिक कॉन्ग्रेसच्या उमेदवाराचा शे.का.पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला होता] खर्या अर्थाने लोकदिन म्हणून साजरा केला आणि पक्षीय कार्यकर्त्यांनी "जिलेबी' वाटपाचा शहरातील 'बिंदू चौक' इथे आयोजित केला. येणार्या जाणार्यांनी जिलेबी खाण्याचा आनंद असा काही लुटला की कार्यकर्त्यांना दुपारी ३.०० नंतर त्याच ठिकाणी पुन्हा जिलेबी करण्यासाठी आचार्याना बोलावणे धाडावे लागले. ही बातमी शहरात सर्वत्र झाली आणि त्या औचित्याचे सर्वांनी कौतुकच केले.
मग पुढे आलेल्या १५ ऑगस्टच्या अगोदर इथल्या मिठाई व्यापार्यांनी लोकांची ही मानसिकता बरोबर हेरली व आपापल्या दुकानासमोर तसेच शहरातील प्रसिद्ध शाळांसमोर जिलेबीचे स्टॉल मांडून बाजूला कर्ण्यावर देशभक्तीपर गाण्यांचा रतिबच घातला. सकाळी झेंडावंदन करून मुलांमुलीसह घरी परतणार्या पालकांनी 'चला, आज या दिनानिमित्य घरी काहीतरी गोडधोड करून मुलांना जेवण घालू..' असे म्हणत किलोभर जिलेबी खरेदी करण्यास सुरूवात केली.
आणि त्या दिवसापासून ही प्रथा कोल्हापूरात तसेच जिल्ह्यात पसरली. पुढे तर महिला मंडळांच्या 'बचत गटा' मार्फत हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला गेल्याचे दिसते आणि आठ-दहा महिला एकत्र येऊन शहराच्या विविध मोक्याच्या ठिकाणी या दोन दिवसापुरते 'जिलेबी-गुलाबजाम' चे स्टॉल उघडतात आणि खपही प्रचंड प्रमाणात होत असल्याने फायद्याचे प्रमाणही लक्षणीय असते.लोकही दिवसाचे महत्व ओळखून किंमतीकडे लक्ष न देता जिलेबी खरेदी करत असतात. शिवाय घेणारे सर्व जातीधर्मातील असतात हेही एक विशेष होय. इतकेच नव्हे तर शहरातील काही दानशूर 'वृद्धाश्रम', 'रिमांड होम", "कळंबा जेल', "कुष्ठधाम' येथील इनमेट्सना या दोन दिवसात अशा स्टॉलवरून खरेदी केलेली जिलेबी पोच करतात. त्याचेही कौतुक होते.
बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पाहुण्यांना या प्रथेचे कौतुक वाटणे स्वाभाविकच आहे.
लोकहो... मायबोली गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केलीत का? स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती बघण्यासाठी इथे टिचकी मारा!
जामोप्या , अशोक धन्यवाद माहीतीबद्दल.
चांगली सविस्तर माहिती , करवीरवासीयांचे अभिनंदन.
खरेतर हा बाफ निवांत होता त्यामुळे माहिती मिळेल की नाही , शंकाच होती.
आता हा बाफ हलता ठेवा.
गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!
नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे!
तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.
तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?
दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
तर दोस्तहो मी कोल्हापुरात राहुन आलोय नुकताच आठवडाभर.
रस्ते गायब आहेत. जे नवीन केले आहेत ते डांबरीच बरे असे कॉन्क्रीटचे केले आहेत. नाही म्हणायला रिन्ग रोडचा प्लॅन मस्त आहे. पण रस्ते क्वालिटी भिकार. नवीन कॉन्क्रीट रस्त्यावरुन बाइक घेउन जातानादेखील रस्त्याचा वेव्हीनेस कळतो. रस्ते बांधुन झाले नाहियेत पण टोल बुथ तयार आहेत.
आतबट्याचा व्यवहार झालाय रस्ते बांधणीत अस वाटतय.
कारण आयआरबीला २ लाख स्केवर फुट वापरायला जागा देवुनदेखील ३० वर्ष टोल आकारणी आहे.
लोकांमध्ये असंतोष आहे. बराच विरोध आहे टोलआकारणीला. खरतर शहरांतर्गत रस्त्यांवर टोल आकारणी ह्याचीच मला गमंत वाटतेय.
मी पिम्परी चिन्चवडचे रस्ते २००१ पासुन बघतोय.
मुम्बई पुणे हायवे अतिक्रमण हटवुन ग्रेड सेपरेटर सहीत बनवलाय त्याची क्वालिटी आणि उपयोगिता जबरी आहे.
ते ही टोल न लावता. मग कोल्हापुरातले आहे ते रस्ते तेवढेच ठेवुन फक्त मधला भाग कॉन्क्रीटचा करुन नेमकं काय साध्य झालय हे काही कळाल नाही.
आठवडाभर पेपरात जि प आणि पन्चायत समिती सदस्य निवडणुकांच वातावरण होत. शहरातले फ्लेक्स प्रिन्टिन्ग वाले जोरदार बिजी होते. पेपरात गमतीशीर विधानं आणि जाहिराती वाचायला मिळाल्या.
सर्वात वाइट वाटलं रंकाळा.
इथे तलाव आहे हे सांगाव लागेल इतका केंदाळाने भरलाय.
कोल्हापुरातलं ट्रॅफिक प्रचंड वाढलय. गावोगावी दुचाक्यांच पिक शेतातल्या पिकांपेक्षा जास्त आहे आणि जमिनीचे भाव आकाशाला आहेत. खेडोपाडी शेती विकत मिळत नाहिये.
जिथे पुराच पाणी येत अशा ठिकाणच्या जमिनीदेखील बिल्डरानी उचलल्या आहेत. माझ्या गावठाण येरीयातील भाव आहे ३५-४० लाख २ BHK चा. ह्यात लोकल कोल्हापुरकर फारच नगण्य. बाकी इन्व्हेस्टर.
पन्हाळ्याला जायच्या रस्त्याला वाघबिळ घाटात दुतर्फा तेलाशेठ घेलाशेठ इ इ च्या प्लॉटच कुंपण पडलय.
पन्हाळ्याला लागुन असलेल्या मसाई पठाराच्या दुतर्फा असलेल्या गावातील डोंगर कड्यांच्या लगतची पडीक जमिन सुद्धा विकली गेली आहे फार्म हाउस किंवा निसर्गरम्य ठिकाणी प्लॉट पाडण्यासाठी.
कोल्हापूरात मुसळधार पाऊस पडला म्हणे?
सर्व कोल्हापूरकरांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा....
अरे कुणि आहे क इकडे.... मी सध्या इकडेच आहे....
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
कोणि आहे का ?????????????????????????
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
कोल्हापूरकरांचे अभिनंदन!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8602648.cms
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!
विभागाचा निकाल ८२% म्हणजे खुपच छान आहे.
आयला.... हे बंद का पडलय?????????????????????????????????????इथ कोणी येत नाही का आता????
मंडळी, कृपया इकडेही लक्ष असुद्या -
दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
अजून जर का टी शर्ट नोंदणी बाकी असेल तर त्वरा करा.
http://www.maayboli.com/node/26769?page=3#new
टी शर्ट समिती
मित्रांनो, १४-१५ ता. ला कोल्हापूर / आंबोली गेलो होतो.
परतीच्या प्रवासात कोल्हापुर जिल्ह्यात सगळीकडे जिलेबी स्टॉल्स लागले होते.
आम्ही सकाळी पन्हाळ्याहून निघुन वाटेत नाश्ता केला, तेव्हा हॉटेलमध्येही लोक
जिलेबी खात होते. कळले की २६ जाने व १५ ऑगस्ट हे सण असे साजरे करतात.
प्रचंड आवडली ही प्रथा , लातूरला आल्यावर बरेच जणांना सांगीतलं, सगळ्यांना फार आवडलं.
माहीतीत कोणी अजुन भर टाकली , तर बरे होईल.
होय. १५ आणि २६ ला इथे रस्त्यारस्त्यावर जिलेबीचे स्टॉल असतात आणि लोक जिलेबी खातात.
विप्रा....
मी कोल्हापूरकर आहे. फार चांगली प्रथा आम्ही करवीरकरांनी इथे स्थापिली आहे. सणवार काय प्रत्येक जातीधर्मात असतातच आणि त्या त्या धर्मरितीरिवाजानुसार त्या त्या घरी पक्वान केले जाते/शेजार्यापाजार्यात, सगेसोयरे, मित्र परिवारात दिले जाते आणि मग तो सण खर्या अर्थाने साजरा झाला असे मानले जाते....अर्थात ही रीत राज्यात सगळीकडेच आहे.
पण १९७८ च्या 'प्रजासत्ताक दिनी' कोल्हापूरात एक आगळी प्रथा पडली. आदल्याच वर्षी 'ती' आणिबाणी संपुष्टात आली आणि जनता सरकार सत्तेवर आले आणि १९७८ चा तो प्रजासत्ताक दिन इथल्या नागरिकांनी [त्यावेळी कोल्हापूर शहर मतदार संघातून पारंपारिक कॉन्ग्रेसच्या उमेदवाराचा शे.का.पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला होता] खर्या अर्थाने लोकदिन म्हणून साजरा केला आणि पक्षीय कार्यकर्त्यांनी "जिलेबी' वाटपाचा शहरातील 'बिंदू चौक' इथे आयोजित केला. येणार्या जाणार्यांनी जिलेबी खाण्याचा आनंद असा काही लुटला की कार्यकर्त्यांना दुपारी ३.०० नंतर त्याच ठिकाणी पुन्हा जिलेबी करण्यासाठी आचार्याना बोलावणे धाडावे लागले. ही बातमी शहरात सर्वत्र झाली आणि त्या औचित्याचे सर्वांनी कौतुकच केले.
मग पुढे आलेल्या १५ ऑगस्टच्या अगोदर इथल्या मिठाई व्यापार्यांनी लोकांची ही मानसिकता बरोबर हेरली व आपापल्या दुकानासमोर तसेच शहरातील प्रसिद्ध शाळांसमोर जिलेबीचे स्टॉल मांडून बाजूला कर्ण्यावर देशभक्तीपर गाण्यांचा रतिबच घातला. सकाळी झेंडावंदन करून मुलांमुलीसह घरी परतणार्या पालकांनी 'चला, आज या दिनानिमित्य घरी काहीतरी गोडधोड करून मुलांना जेवण घालू..' असे म्हणत किलोभर जिलेबी खरेदी करण्यास सुरूवात केली.
आणि त्या दिवसापासून ही प्रथा कोल्हापूरात तसेच जिल्ह्यात पसरली. पुढे तर महिला मंडळांच्या 'बचत गटा' मार्फत हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला गेल्याचे दिसते आणि आठ-दहा महिला एकत्र येऊन शहराच्या विविध मोक्याच्या ठिकाणी या दोन दिवसापुरते 'जिलेबी-गुलाबजाम' चे स्टॉल उघडतात आणि खपही प्रचंड प्रमाणात होत असल्याने फायद्याचे प्रमाणही लक्षणीय असते.लोकही दिवसाचे महत्व ओळखून किंमतीकडे लक्ष न देता जिलेबी खरेदी करत असतात. शिवाय घेणारे सर्व जातीधर्मातील असतात हेही एक विशेष होय. इतकेच नव्हे तर शहरातील काही दानशूर 'वृद्धाश्रम', 'रिमांड होम", "कळंबा जेल', "कुष्ठधाम' येथील इनमेट्सना या दोन दिवसात अशा स्टॉलवरून खरेदी केलेली जिलेबी पोच करतात. त्याचेही कौतुक होते.
बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पाहुण्यांना या प्रथेचे कौतुक वाटणे स्वाभाविकच आहे.
लोकहो... मायबोली गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केलीत का? स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती बघण्यासाठी इथे टिचकी मारा!
जामोप्या , अशोक धन्यवाद माहीतीबद्दल.
चांगली सविस्तर माहिती , करवीरवासीयांचे अभिनंदन.
खरेतर हा बाफ निवांत होता त्यामुळे माहिती मिळेल की नाही , शंकाच होती.
आता हा बाफ हलता ठेवा.
hi loks.
गणपती बाप्पा मोरया !
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
नमस्कार मंडळी!!
गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!
नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे!
तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.
तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?
दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११
नमस्कार मायबोलीकरांनो!

हल्ली काय इकडे संयोजकांच्याच पोष्टी पडतात काय??
तर दोस्तहो मी कोल्हापुरात राहुन आलोय नुकताच आठवडाभर.
रस्ते गायब आहेत. जे नवीन केले आहेत ते डांबरीच बरे असे कॉन्क्रीटचे केले आहेत. नाही म्हणायला रिन्ग रोडचा प्लॅन मस्त आहे. पण रस्ते क्वालिटी भिकार. नवीन कॉन्क्रीट रस्त्यावरुन बाइक घेउन जातानादेखील रस्त्याचा वेव्हीनेस कळतो. रस्ते बांधुन झाले नाहियेत पण टोल बुथ तयार आहेत.
आतबट्याचा व्यवहार झालाय रस्ते बांधणीत अस वाटतय.
कारण आयआरबीला २ लाख स्केवर फुट वापरायला जागा देवुनदेखील ३० वर्ष टोल आकारणी आहे.
लोकांमध्ये असंतोष आहे. बराच विरोध आहे टोलआकारणीला. खरतर शहरांतर्गत रस्त्यांवर टोल आकारणी ह्याचीच मला गमंत वाटतेय.
मी पिम्परी चिन्चवडचे रस्ते २००१ पासुन बघतोय.
मुम्बई पुणे हायवे अतिक्रमण हटवुन ग्रेड सेपरेटर सहीत बनवलाय त्याची क्वालिटी आणि उपयोगिता जबरी आहे.
ते ही टोल न लावता. मग कोल्हापुरातले आहे ते रस्ते तेवढेच ठेवुन फक्त मधला भाग कॉन्क्रीटचा करुन नेमकं काय साध्य झालय हे काही कळाल नाही.
आठवडाभर पेपरात जि प आणि पन्चायत समिती सदस्य निवडणुकांच वातावरण होत. शहरातले फ्लेक्स प्रिन्टिन्ग वाले जोरदार बिजी होते. पेपरात गमतीशीर विधानं आणि जाहिराती वाचायला मिळाल्या.
सर्वात वाइट वाटलं रंकाळा.
इथे तलाव आहे हे सांगाव लागेल इतका केंदाळाने भरलाय.
कोल्हापुरातलं ट्रॅफिक प्रचंड वाढलय. गावोगावी दुचाक्यांच पिक शेतातल्या पिकांपेक्षा जास्त आहे आणि जमिनीचे भाव आकाशाला आहेत. खेडोपाडी शेती विकत मिळत नाहिये.
जिथे पुराच पाणी येत अशा ठिकाणच्या जमिनीदेखील बिल्डरानी उचलल्या आहेत. माझ्या गावठाण येरीयातील भाव आहे ३५-४० लाख २ BHK चा. ह्यात लोकल कोल्हापुरकर फारच नगण्य. बाकी इन्व्हेस्टर.
पन्हाळ्याला जायच्या रस्त्याला वाघबिळ घाटात दुतर्फा तेलाशेठ घेलाशेठ इ इ च्या प्लॉटच कुंपण पडलय.
पन्हाळ्याला लागुन असलेल्या मसाई पठाराच्या दुतर्फा असलेल्या गावातील डोंगर कड्यांच्या लगतची पडीक जमिन सुद्धा विकली गेली आहे फार्म हाउस किंवा निसर्गरम्य ठिकाणी प्लॉट पाडण्यासाठी.
प्रचंड उलथापालथ होती आहे, झाली आहे.
इथे तलाव आहे हे सांगाव लागेल इतका केंदाळाने भरलाय. >>>