Submitted by कोब्रा on 22 May, 2020 - 02:43
दिवस कितीही दगदगीचा गेला तरी संध्याकाळी बहुतांश जण आंघोळ करत नाहीत. तशी आपल्याकडे पद्धतही नाही. तसे मनावर बिंबवण्यात आलेले नसते. उन्हाळ्यातील गर्मीचे दिवस सोडता आंघोळ ही एक कंटाळवाणी क्रिया असते.
यानिमित्ताने काही मनात आलेले प्रश्न
१. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आंघोळ करणे गरजेचे आहे का?
२. दिवसातून दोन वेळा आंघोळ केल्याने काही साईड इफेक्ट होतील का?
३. आंघोळीची गोडी कशी निर्माण करावी?
४. गार पाणी चांगले की गरम?
५.साबण/शांम्पू दोन्ही टाईम वापरावे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो कोब्रा, अशी का भाषा आपली?
अहो कोब्रा, अशी का भाषा आपली?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/69934
धाग्याचे नाव पाहिल्याबरोबर
धाग्याचे नाव पाहिल्याबरोबर टवणे सरांची आठवण झाली
हा ऋन्मेष तर नाही ना?
हा ऋन्मेष तर नाही ना?
रोज सकाळी एकदा गरम पाण्याने
रोज सकाळी एकदा गरम पाण्याने आणि उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास होईल तेव्हा थंड पाण्याने.
हा ऋन्मेष तर नाही ना?
हा ऋन्मेष तर नाही ना?
नवीन Submitted by देवकी on 22 May, 2020 - 12:55
>>>>>
नाही
आणि
हे सिद्ध करायला आता मी याच विषयावर एक स्वतंत्र लेख लिहिणार...
हे सिद्ध करायला आता मी याच
हे सिद्ध करायला आता मी याच विषयावर एक स्वतंत्र लेख लिहिणार...>>>> अर्र!
एखाद्या मल्याळी दिग्दर्शकाला
एखाद्या मल्याळी दिग्दर्शकाला भेटा. मायबोलीवर धागा काढण्याची गरज उरणार नाही.
तुमचे प्रश्न पाहुन तुम्ही रोज
तुमचे प्रश्न पाहुन तुम्ही रोज आंघोळ करत नसावेत असा संशय आहे.
पाण्यात गुळ घातल्याशिवाय गोडी
पाण्यात गुळ घातल्याशिवाय गोडी कशी येईल?
उन्हाळ्यात गरम पाण्यास पर्याय नाही. थंडीत गार.
जवळच्या दुकानातून आंघोळीची
जवळच्या दुकानातून आंघोळीची गोळी मिळते का पहा आणि दोनचार पाकीट स्टॉक मध्ये राहु द्या कायम.
पाण्यात गुळ घातल्याशिवाय गोडी
पाण्यात गुळ घातल्याशिवाय गोडी कशी येईल?
उन्हाळ्यात गरम पाण्यास पर्याय नाही थंडीत गार. >>> गझलेतला शेर वाटतो.
जवळच्या दुकानातून आंघोळीची
जवळच्या दुकानातून आंघोळीची गोळी मिळते का पहा>> त्यांना प्रश्न पडतील की गोळी
सकाळी घ्यावी की रात्री,
जेवणाआधी की नंतर,
गोळी गरम/गार पाण्याबरोबर घ्यावी की चघळुन खावी इ..
आणि जवळचे दुकान म्हणजे किराणा दुकान की मेडिकल.
हप्तेमे चार शनिवार होने
हप्तेमे चार शनिवार होने चाहिये
हे पहा अंघोळ हे घाणेरडे लोक
हे पहा अंघोळ हे घाणेरडे लोक स्वच्छ होण्याच्या हेतुने करतात. हेतु चांगला असल्याने फार लक्ष देउ नये
ओल्या पाण्याने करावी
ओल्या पाण्याने करावी
दासबोधात वाचून पाहा. तीर्थात
दासबोधात वाचून पाहा. तीर्थात अंघोळ कशी करावी दिलं आहे.
--------------;;
बाकी काही धबधब्यांत कुणी अंगाला एवढा साबण लावतात की ते पाहूनच धबधब्यात जावेसे वाटत नाही.
बाकी काही धबधब्यांत कुणी
बाकी काही धबधब्यांत कुणी अंगाला एवढा साबण लावतात की ते पाहूनच धबधब्यात जावेसे वाटत नाही.
>>>>
जे पाहत नाहीत ते यापेक्षा भारी असते.