Submitted by आईची_लेक on 2 October, 2019 - 06:32
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची 115 वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल
लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शास्त्रीजींना विनम्र अभिवादन
शास्त्रीजींना विनम्र अभिवादन !
विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन.
<< साधेपणा, देशभक्ती आणि
<< साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा >>
------- तेव्हढाच कणखरपणा... विनम्र अभिवादन...