पाऊस आणि पाणी

Submitted by टग्या on 4 May, 2019 - 16:43

हा विषय राजकारणाशी संबंधित नाही.
हे आपल्यामुळे घडत आहे.
आपण कधी हयाचा गंभीरपणे विचार केला नाही, त्यामुळे पाणी आणि पावसाचा प्रश्न आज एवढा मोठा झाला आहे.
पाण्याच दुर्भिक्ष आज सगळीकडे पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हया भागातही हे चित्र आता पहायला मिळत आहे , तीव्रता थोडी कमी आहे हाच एक दिलासा आहे, पण हे सगळं वाढत चाललय एवढ मात्र नक्की.
हा पाणी प्रश्न कसा सोडवावा, काय उपाययोजना कराव्या म्हणून हा धागा.
माबोकरांनी त्यांचे विचार मांडावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users