.

Submitted by राजे on 29 January, 2010 - 03:25

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता दोन दिवसा आधी महाराष्ट्र सरकारनी मलेशीयात अडकलेल्या (फसवणूक होऊन) सांगलितील तिन मराठी तरुणांची सुटका करुन सरकारी खर्चाने भारतात परत आणलेय.
विदेशी नौकरीच्या निमित्ताने फसवणुक होऊ नये म्हणुन काय काळजी घेता येईल.
याच्यावर काही ठोस उपाय होऊ शकतो का ?

१. वेबसाईटवर डायरेक्ट कंपनीलाच संपर्क करुन त्यांच्याच मार्फत परदेशी जाणे.
२. विश्वासार्ह एजंट मार्फत जाणे.