दापोली

Submitted by webmaster on 31 March, 2008 - 23:37

दापोलीचे मायबोलीकर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.. पण आमचा कॅमरा काय झिजणार होता का? असो.
मउ.. मी गेलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती. शनिवारी दुपारची वेळ असल्यामुळे असेल कदाचीत. समोरच्या आमराईतले आंबे खुणावत होते.

कोकणात पाडवांचा फार सुळसुळाट आहे.. माझ्या आजोळी वेळवीला असेच एक भुयार आहे. ते पण असेच पार दुरवर गेलेले आहे.

पण इन रीअल.. पांडवांनी कुठलीच देवळ बांधली नाहित..
>>>>>>.
क्क्काय?
तो पुजारी काय सांगतो?
अरे माझी आई सांगत होती की तिच्या कोणी ओळ्खीचा एक मुलगा गेलेला आत पाठीला दोरी लावुन पण तो परत आलाच नाही Sad

<<कोकणात पाडवांचा फार सुळसुळाट आहे>> rofl.gif
अरे ज्या गोस्टींची माहिती नाही ती गोस्ट देवाणे केली.. आणि जी पौरानीक वस्तु कोनी बांधली हे माहिती नाही ती पांडवानी एका दिवसात बांधली.

कोकणात पाडवांचा फार सुळसुळाट आहे.. >>>>>>>>>>>माझ्याही आजोळी बुरोडीला एक मोठ शंकराच मंदिर आहे
ते सुध्दा पांड्वानी बांधलय अस बोलतात

त्या पुजार्‍यांना तरी काय माहिती पैसे मिळायला लागले म्हणुन त्यांनी तिथ डेरा टाकला... बाकी सगळ धोतांड.. आणि मला नाहि वाटत ते भुयार काशीला वैगेरे जात..
मला वाटत ते समुद्रात कुठे तरी बाहेर येत असनार.. पण लोक म्हनतात बरेच जनांनी प्रयत्न केला म्हनुन...

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg