जुलै महीन्यात आम्ही डिपार्टमेंटची वर्षा सहल आंबोली इथे नेली होती. अगोदर माळशेज ठरवीले होते, पण गाडि भाडे आणि १ दिवस मुक्कामासाठी प्रती व्यक्ती १२५० खर्च येणार होता. मुंबईच्या जवळ इतके पैसे भरुन जायला सगळ्यांच्या जीवावर आले.
जुलै महीन्यात आम्ही डिपार्टमेंटची वर्षा सहल आंबोली इथे नेली होती. अगोदर माळशेज ठरवीले होते, पण गाडि भाडे आणि १ दिवस मुक्कामासाठी प्रती व्यक्ती १२५० खर्च येणार होता. मुंबईच्या जवळ इतके पैसे भरुन जायला सगळ्यांच्या जीवावर आले.
माणदेशीची सफर
(भुषणगड, मायणी, वारूगड आणी संतोषगड)
" मी या दगडांवरुन आजीबात येणार नाही आधीच सांगुन ठेवतो" आपल्या चिरकलेल्या आवाजात संज्याने डरकाळी फ़ोडली.
" तु पक्का डरपोक रे लेकाचा, इथे काय हिमालय चढतोय का आपण?" रव्याने त्याच्या काळी पाच मधल्या आवाजात संज्याला सुनावले.
प्रवास म्हटलं की कसं सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारतो. काही क्वचित खेददायक प्रसंगांसाठी केलेला प्रवास सोडता प्रवास नेहमीच आनंद देऊन जातो.