येणार्या काळाची नांदी !!

Submitted by विवेक नाईक on 14 February, 2012 - 10:12

येणार्या काळाची नांदी !!

ईजराईलच्या दूतावासाच्या कारवर बॉम्ब हल्ला, एकाच दिवशी जगात दोन ठिकाणी :- एक दिल्ली व दुसर
जॉर्जिया देशात.

ईराण व ईझराईल माधिल भांडणाचे पडसाद भारताच्या अंगणातच का ?

जागतीक राजकारणात भारताची प्रतिमा ईतकी खालावली आहे की , मी पुर्वी लिहील्या प्रमाणे आता
जगात कोठेही अशांती असेल तर ते आपला राग व्यक्त करायला भारतच जागा शोधतील.

भारता ने आपली प्रतिमा बदलावी का ? आणि कशी बदलावी ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users