निबंधस्पर्धा

विषय क्र.२ : दूरदर्शन

Submitted by नंदिनी on 22 August, 2013 - 04:19

आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन.

विषय: 

विवाहपरिषदे निमित्त निबंध स्पर्धा

Submitted by प्रकाश घाटपांडे on 31 July, 2009 - 07:56

विवाह परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धा

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - निबंधस्पर्धा