|
विजय कुलकर्नी, असल्या लोकांच्या रांगेतही उभ रहायला नको वाटत. मी रोज आन्घोळ करतो हो
|
Samuvai
| |
| Tuesday, September 26, 2006 - 11:29 am: |
| 
|
आम्हाला शिक्शा, पण श्रिक्रिश्ण आयोगाने ठपका ठेवून ही ते आरोपी मोकळे, असे का? या प्रश्नावर आपल्याकडे काय उत्तर आहे? उत्तर असे आहे की तुम्हाला जशी १३-१४ वर्षांनी शिक्षा झाली तशीच यथावकाश त्यांच्यावर खटला चालून दोषी सापडले तर शिक्षा होईल. कुलकर्णी, तुमच्या सहोदरांचा गुन्हा ईतका गंभीर आहे की त्यांना दुसर्या दिवशीच तोफेच्या तोंडी द्यायला हवे होते. लागलाच की नाही ईतका वेळ? आणि मिळून मिळून मिळणार काय तर फाशी ... अहो दोष न्यायव्यवस्थेचा आहे ना तुमचा, ना मेमन बंधूंचा!!!
|
गन्गाधर गाडगीळान्ची "किडलेली माणसे" ही कथा वाचली आहे का कुणी?
|
Shravan
| |
| Tuesday, September 26, 2006 - 3:02 pm: |
| 
|
श्रीकृश्न आयोगातील दोषींवर कारवाई हा वेगळा मुद्दा आहे. मात्र त्या बाबीचा बॉंबस्फोटातील आरोपींच्या शिक्षेशी तुलना करून प्रश्न उपस्थीत करणे हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे. थोड्याशा तीव्र शब्दात लिहीले आहे पण संभाळून घ्या. हवे तर त्या आयोगातील दोषींवर कारवाईसाठी स्वतंत्रपणे आग्रह धरावा. मात्र त्या नावाखाली असा प्रश्न उपस्थित करणारा कुणीही असो, (अगदी त्या स्फोटातील आरोपीही) त्याचा मुद्दा विचारात घेण्याची काही गरज नाही.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 26, 2006 - 3:11 pm: |
| 
|
विजय मी वाचली आहे. प्रातिनिधिक कथांच्या संग्रहात ( पाच कथाकार ) ती आहे. या कथेबरोबर त्यांची भागलेला चांदोबा, आणि खरं सांगायचं म्हणजे, याहि दोन कथा आहेत.
|
दिनेशदा!!!!.... वरती वाचलेले(लिहिलेले) ओळखीचे वाटत हे....
|
Deshi
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:09 pm: |
| 
|
दिनेशदा!!!!.... वरती वाचलेले(लिहिलेले) ओळखीचे वाटत हे.... >>>> लोपा मला नाही कळाले तुम्हाला काय म्हणायचे ते. तुम्ही समुवै च्या पोस्ट बद्दल म्हणताय की श्रवण च्या. आम्हाला शिक्शा, पण श्रिक्रिश्ण आयोगाने ठपका ठेवून ही ते आरोपी मोकळे, असे का? या प्रश्नावर आपल्याकडे काय उत्तर आहे?>>>>>>> तुम्हाला कोणी शिक्षा केली. केलीये ती बॉम्बस्फोटातल्या लोकांना. तुम्ही प्रथम पुरुषी एकवचनी का घेत आहात की विजय कुलकर्णी हे एक नाव घेतलेले व्यक्ती आहात काही कळले नाही बुवा.
|
देशी नाही हो तुमच्या अजुन २० च post झाल्या हे त तुमाला नाही माहीत.. ... .. .. ... !!! ...
|
Deshi
| |
| Tuesday, September 26, 2006 - 7:23 pm: |
| 
|
लोपा किती पोस्ट झाल्या यावरुन माणसाची ओळख ठरते का? मी मायबोली वरचे वाचन गेल्या अनेक महीन्यांपासुन करत होतो. ह्या बिबि वर काही संदर्भ लागत न्हवता.म्हणुन विचारले.
|
Chyayla
| |
| Tuesday, September 26, 2006 - 8:06 pm: |
| 
|
आजतरी तुम्हा लोकांना नीट लोजिकल उत्तर देईल असे कोनी नाही मायबोलीवर, पण याचा अर्थ तुमचे युक्तिवाद बिनतोड आनि १०० टक्के बरोबर आहेत असा अर्थ नाहीये. मी वाचन सुरु केल आहे, लिहायला पण लागेन. तेंव्हा आमने सामने होईल आनि विरोधी मुद्द्यांब्द्दल तुम्ही किती सहुष्णुता दाखवता तेही कळेल. विवेकी, तुम्ही वाचन सुरु केले आहे म्हणता, चान्गली गोष्ट आहे, खरे पहाता आतापर्यन्तचा ईतिहास, जगातल्या रोजच्या घडामोडी हे पुरेसे आहे, त्यासाठी ओधुन ताणुन मुद्दे शोधण्याची फ़ारशी गरज नाही, पण एक खरे की लाल मन्डळीन्चा नेहमी काही तरी ओधुन ताणुन एखादा मुद्दा शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहुन ( बिचारे त्यासाठी येवुन जावुन लोकसत्ता वर अवलम्बुन असतात) किन्वा काही धादान्त खोट्या पसरवलेल्या मुद्यान्वर उत्तरे देण्यापेक्षा तुमच्या प्रामाणिक प्रश्नाना उत्तरे देणे चान्गले वाटेल. एक सान्गायचे आहे हिन्दुत्व काही कम्युनिस्म आणी जिहादी तत्वज्ञानाप्रमाणे थाम्बलेला किन्वा मेलेला नाही, तो सनातन आहे, म्हणजे नित्य नुतन, चान्गल्या गोष्टिन्साठी बदलायला तयार, कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे यावर हिन्दुन्चा विश्वास आहे, आणी हिन्दु म्हणजे काय याचे उत्तर मागे एका पोस्ट मधे दिले आहे. तेन्व्हा तुमचे स्वागतच आहे. सहिष्णुतेचा मुद्दा काढलात, या अती सहिष्णुतेमुळेच आज ही स्थिती झाली आहे, असे म्हणतात ना, चान्गल्या गोष्टिन्ची अती पण वाइट असते. तेन्व्हा येउ द्यात.
|
मात्र त्या बाबीचा बॉंबस्फोटातील आरोपींच्या शिक्षेशी तुलना करून प्रश्न उपस्थीत करणे हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे. का? बॉम्बस्फोटात मेलेली माणसे आणी दन्गलीत मेलेली जनावरे? बॉम्ब स्फोटातील आरोपीना फाशी द्यावी, किम्बहूना, फाशी पेक्शा ही भयन्कर एखादी शिक्शा द्यावी, यात कोणालाही शन्का असु नये. पण त्यानी मान्डलेल्या प्रश्नान्चा एकदा विचार तर करु या? प्रश्न तीव्र आहे म्हणून भाषा तीव्र असणे साहजीक आहे. आपण सारेच साम्भाळून घेउयात.
|
Chyayla
| |
| Tuesday, September 26, 2006 - 11:59 pm: |
| 
|
विचार केला, --- १) हिन्दु मेले तर जनावर मेले असे समजावे मुस्लिम मेले तर माणसे मेलेत असे समजावे. २)जिहादीना त्यान्च्या धर्माप्रमाणे काफ़िरान्ना मारण्याचे स्वातन्त्र्य असावे त्याअन्तर्गत बॉम्ब्स्फ़ोट करण्याची मोकळीक असावी. ३)हिन्दुन्नी प्रतिक्रिया देउ नये अशी वेळ आलीच तर सेक्युलरवादाचा जप करावा. मागे मी हाच प्रश्न हिन्दुन्च्या बाबतित केला होता त्याचे उत्तर न देता उलट परत प्रश्न विचारताय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे मिळाले आहे, तेन्व्हा आमच्या प्रश्नान्चे उत्तर द्या कि राव, कदाचित वरचेच उत्तर आहे नाही का?
|
दहशतवादा विरुद्धची लढाई सरकारने न्याय आणी कायदा यान्च्या चौकटीतच लढली पाहिजे. अन्यथा काय अनर्थ होतो याचे उदाहरण म्हणजे लोकसभेवरील हल्ल्याचा तपास. कोणताही पुरावा नसताना टाडा कोर्टाने चौघाना फाशी कशी सुनावली हे वाचताना काफ्का च्या द ट्रायल या कादम्बरीची आठवण येते. त्या चौघाना न्याय मिळावा म्हणून जन्ग जन्ग पछाडणारे वकील हिन्दूच आहेत ही त्यातल्या त्यात समधानाची गोष्ट.
|
Shravan
| |
| Wednesday, September 27, 2006 - 3:59 am: |
| 
|
विजय, तुमचा शेवटचा मुद्दा एकदम मान्य. दहशतवादाविरुद्धची लढाई न्याय व कायद्याच्या चौकटीतच लढली गेली पाहीजे. अर्थात फक्त विलंब टाळून.
|
Samuvai
| |
| Wednesday, September 27, 2006 - 4:23 am: |
| 
|
त्या चौघाना न्याय मिळावा म्हणून जन्ग जन्ग पछाडणारे वकील हिन्दूच आहेत ही त्यातल्या त्यात समधानाची गोष्ट. अहो म्हणून तर फावतय हिरव्या देशद्रोह्यांचं त्यांच्यासाठी पैसे घेवून हत्यारांची consignments सोडणारे, पुरावे नष्ट करणारे, cases loose करणारे आणि मग "अन्याय झाला हो" चा टाहो फोडणारे कुलकलंक दुर्दैवाने हिंदू मातांच्या पोटीच आलेले आहेत. बाबासाहेब पुरंदरे "राजा शिव छत्रपती" मध्ये म्हणतात "ते माने, ते सुर्वे, ते घोरपडे सगळी आपलीच नावे दिसतायत महाराजांविरुद्ध उभी ठाकलेली" पण पुढे ते अस म्हणतात "जे भगव्यासाठी लढतात ते आपले - हिरव्यासाठी लढतात ते परके". तुमच समाधान स्वाभाविकच आहे.
|
Chyayla
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:49 am: |
| 
|
क्या बात है, समुवै अगदी चपखल उदाहरण दिलेत, आता सुधा पळ्पुटेपणा पाहुन घ्या उत्तर देण्या एवजी फ़ालतु गोष्टिन्ना मुद्दे करण्याचे केविलवाणा प्रयत्न बापड्यान्चा.
|
Santu
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:42 am: |
| 
|
राक्षसाशी लढताना राक्षसच झाले पाहिजे नाहितर त्या राक्षसाचे भक्ष्य होण्याची पाळि येईल. आतापर्यंत मुसल्मानांशी वागताना हिन्दु समाज निति ने वागलाय हि त्यांची घोड चुक झालिय.त्यामुळे आपल्या अत्याचाराला प्रत्याचाराचे उत्तर मिळेल हि धास्ती त्यांना राहिलि नाहि. त्यांनी देवुळ पाडले तर आपण मशिद पाडलि पाहिजे.त्यांनी हिन्दुंची कत्तल केलि तर आपण त्याचे शिर्काण केले पाहिजे.एवढेच काय पण हिन्दु स्त्रिया वरिल बलात्काराचा बदला हि आपण तोडिसतोड घ्यायला हवा होता.कल्याण सुभेदाराची सुन काय किंवा पोर्तुगिज किल्लेदाराची बायको काय याना शिवराय किंवा चिमाजिअप्पा यांनी सन्मानुन परत पाठवल्या तेव्हा त्यांना पद्मिनि किंवा तत्सम लक्षावधी शतावधी हिन्दु अबलांची विटंबना त्यांना आठवायला हवि होति. अत्याचाराला प्रत्याचाराने असे झणझणीत उत्तर मिळाले असते तरच या अत्याचाराला पायबन्द बसेल. हिन्दुनी हि जी दुधखुळि(धर्मनिरपेक्ष)सदगुण पूजा चालवली आहे त्यामुळे मुसल्मानाना वाटते कि हे हिन्दु बुळगे आहेत. त्यामुळेच त्यांची शिरजोरी वाढलिय.
|
Svsameer
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:54 am: |
| 
|
कल्याण सुभेदाराची सुन काय किंवा पोर्तुगिज किल्लेदाराची बायको काय याना शिवराय किंवा चिमाजिअप्पा यांनी सन्मानुन परत पाठवल्या>>शिवराय आणि चिमाजी अप्पांचं नशिब थोर कि त्याना वर जे लिहिलय तसं सांगणारे सल्लागार त्या काळी नव्हते. मी एक link दिली होती काहि दिवसांपुर्वी त्यावर कोणाचीच प्रतिक्रिया नाही. मुस्लिम समाजात शिक्शणाचा प्रसार आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी केल तर हा दहशतवादावर उतारा होउ शकत नाही का?
|
Rahul16
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:09 am: |
| 
|
Mi ase wachale aahe ki america, Israel, france ya deshanni makka aani madina war anu bomb tanun thewale aahe. ya musldyanni jar kahi gadabad keli tar pahile macca madina udawayache.
|
Shravan
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:32 am: |
| 
|
संतू, आपल्याला काही पटले नाही बुवा... आपणही जर तुम्ही सांगत आहात तसे वागलो तर उद्या मस्लीम देशात असाच एखादे चर्चासत्र चालू होईल आणी त्याचे नाव असेल हिंदू दहशतवादावर उतारा.. बघा बुवा मी म्हणतोय ते पटतय का.. बाबरी मशिद प्रकरणानंतर मुस्लीमांनी दंगा चालू केला. त्यावर हिंदूंची प्रतिक्रीया उमटली. मग या प्रतिक्रीयेविरुद्ध मुंबईत बॉबस्फोट झाले. गोध्रा नंतर गुजरात दंगल झाली. त्यावर उत्तर म्हणून अद्यापही ठिकठिकाणी बॉबस्फोट चालूच आहेत. आणी हे सर्व वार छुपे असतात म्हणून रोखणेही तितकेच कठीण.. अहो समीर मीही सुमारे डझनभर मुद्दे मांडले आहेत दहशत्वादावर उतारा म्हणून.. पहिल्या दोन्-तीन पानांवर ते तुम्हाला दिसतील. पण त्याबद्दल वा त्यावर काही चर्चाच नाही. आता तर चर्चा अगदीच वेगळ्या मार्गाने चालली आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|