मुक्तापीड सत्तेवर आला तोवर हिंदू आणि बौद्ध प्रभाव असला तरी काबूल, झाबूल तुर्कांच्या सत्तेखाली गेले होते. तोखारिस्थान (बल्ख) प्रांतांवर अरबी वर्चस्व निर्माण झाले होते. बिन कासीम मेला असला तरी अरबांनी सिंधमध्ये भक्कम पाय रोवला होता.
काश्मीरच्या आश्रयाला आलेल्या जयसिंहाने परतल्यावर खलिफाचे वर्चस्व स्वीकारून धर्मांतर केले होते व तो सिंधवर राज्य करत होता. चीनपासून काबुलकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर असणारी काश्मिरी सत्ता खिळखिळी झाली होती.
प्रतापदित्याच्या मृत्यूनंतर चंद्रापीड सत्तेवर आला.
चंद्रापीडच्याच काळात मोहम्मद बिन कासीमने सिंधवर स्वारी केली.
सिंध पडले. दाहीरचा मृत्यू झाला. लाडी राणीने जोहर केला. राणी बाईशी बिन कासिमने जबरदस्तीने निकाह केला. सूर्या व परिमला कुमारीला खलिफाला भेट म्हणून पाठ्वण्यात आले. दाहीर पुत्र जयसिंह मात्र जीव वाचवून काश्मीरच्या आश्रयाला आला.
बिन कासिमने जयसिंहाला आपल्याकडे सोपवण्याचा व आपले मांडलिकत्व पत्करण्याचा निरोप काश्मीरला पाठवला. चंद्रापीडाने तो अर्थातच धुडकावून लावला व काश्मीरकडे मोर्चा वळवलेल्या बिन कासिमशी जालंधरजवळ युद्ध करून चंद्रापीडाने त्याचा पराभव केला.
काश्मीरचा पुढचा उल्लेख येतो तो नीलमत पुराणातल्या जनमेजय आणि वैशंपायन यांच्या संवादात. महाभारताच्या युद्धात
दूरदूरच्या प्रदेशातील राजे आले पण काश्मीरचा राजा आला नाही.
ही गोष्ट सुरु होते समुद्र मंथनापासून. म्हणजे असं पुराणकथेत लिहिलं आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या रत्नांपैकी एक रत्न -
अश्व उच्चैःश्रवा. कश्यप ऋषींच्या २ पत्नींमधे त्याच्या शेपटीचा रंग कोणता यावरून वाद झाला. विनता म्हणे त्याची शेपटी पांढरी
आहे तर कद्रू म्हणे ती काळी आहे. बहिणी असल्या म्हणून सवतीमत्सर नसतो असं थोडंच आहे. शेवटी त्यांनी पैज लावली.
जी पैज हरेल तिने दुसरीची दासी व्हायचं.
काश्मीरमध्ये फिरण्यासाठी थोड्या वेगळया जागा शोधायच्या असतील तर एक नाव हमखास समोर येते 'मार्तंड मंदीर'. त्यासाठी फार प्रवास करायला लागणार नसतो, हैदरमधल्या ‘बिस्मिल’ गाण्यात दाखवलं होतं आणि इन्स्टा रील्स बनवायला चांगली
पार्श्वभूमी मिळते. हटकणारं फारसं कुणी नसतंच. कारण फारसं कुणी इथे येतंच नाही. पाम्पोरवरून श्रीनगरला जाताना रस्त्याच्या कडेला अवंतिपुरचे अवशेष बघितलेले असतात ना.
तर जे कुणी जातं मार्तंड मंदिराकडे, त्याला ASI ची पाटी दिसते. हे मंदिर ललितादित्य मुक्तापीडाने बांधलंय अशी. काश्मीरमधला राजा होता म्हणे.
मग कुणीतरी विचारतं -
सोळा दिवसांच्या ऐसपैस जम्मू-काश्मीर सहलीच्या पहिल्या चार दिवसांत जम्मूतली भटकंती आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन १८ जून २०१७ रोजी विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने जम्मू ते श्रीनगर हा जेमतेम २५ मिनिटांचा छोटासा हवाई प्रवास पूर्ण करून सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आम्ही श्रीनगरला पोचलो होतो.
अधिक आषाढ शुद्ध पौर्णिमा (२ जुलै)
अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी (३० जून)
अधिक आषाढ शुद्ध दुर्गाष्टमी (२५ जून)