आमचा मुलगा आत्ता ८ वर्षाचा आहे.
नर्सरी पासून त्याच्याबद्दल शाळेत तक्रारी येऊ लागल्या. लक्ष देत नाही, एका ठिकाणी बसत नाही वगैरे.त्या वेळी आम्ही त्याला समजावून सांगणे, शिक्षक, त्याचे बालरोगतज्ञ यांची मदत घेणे, ओरडणे , कधी दुर्लक्ष करणे असे उपाय केले.
सिनिअर केजी मध्ये शाळेची वेळ वाढली, लिखाण वाढले आणि समस्याही. लिखाण पूर्ण न होणे, एका जागी न बसणे या गोष्टींबद्दल त्याला शिक्षा व्हायला लागली आणि आम्ही काळजीत पडलो.
रोज घरी अभ्यास (शाळेतील आणि घरचा) पूर्ण करून घेणे याचा आमच्यावर खूप ताण येऊ लागला.
पुण्यात एका निराधार महिलेच्या राहायची सोय करायची आहे. महिला आणि तिच्या सोबत तिचं दिड वर्षाचं मुल यांची राहायची सोय करू शकेल अशा कोणत्याही संस्थेची माहिती असल्यास कृपया शेअर करा.
तातडीने गरज आहे.
काही सत्य घटनांवर आधारित:
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
मनोगत -
डिस्क्लेमर - मी काउन्सिलर नाही की मानसोपचारतद्न्य नाही. फक्त एक अनुभव मांडते आहे.
रावपाटील यांची ( मोठी हो म्हणावंसं वाटत नाही) ही कविता वाचली, जी की त्यांनी अन्य एका याच विषयावरील, कवितेवरती 'प्रतिक्रिया' देताना, पोस्ट केलेली आहे. मनात विचारांचे तरंग उमटाले. ही कविता, माझ्या मते 'चाइल्ड ॲब्युझ किंवा गर्दीतील ओंगळ धक्के' या विषयास स्पर्श करते. तसे नसल्यास चू भू द्या घ्या.
मैत्रीचा लढा करोनाशी
टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.
मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.
आवाहन क्र. १
राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.
आवाहन क्र. २
शासणाकडून एवढ्या सुट्टया मिळाल्यात. कधी नव्हे ते आम्हाला घरी बसायला मिळालं.आता कळलं की बसणं आणि चालत रहाणं, काम करत रहाणं यात किती फरक आहे .मला सुट्टी मिळत नाही असे मी मनातल्या मनात कितीदा तरी म्हणत होते . मला सुटट्या मिळाल्या , घरातल्या सगळ्यांना च सुटट्या मिळाल्या. शाळेतली मुलं दिसत नाहीत, हातांना काम नाही, परीक्षा नाही, मुलांचा गोंगाट नाही, रागवायला मुलं नाहीत, शाबासकी द्यायला कुणीही नाही. हे सर्व नाही नाही किती नकारात्मक आह. हा एकटेपणा, एकांत किती करंटा आहे. मुलं आहेत म्हणून शाळा आहे, शाळा आहे म्हणून नोकरी आहे, नोकरी आहे म्हणून शिकवणं आहे, शिकवणं आहे म्हणून मला व्यक्त होता येत.
Aayushya he yuddha ahe ladhta aale pahije
Manat aapar dukkha astanna suddha hasta aale pahije
Ladhun ladhun thaklas tri tula uthta aale pahije
Aayushya he yuddha ahe ladhta aale pahije
Jase aanand yatto tasach dukkhahi
Pn tyachyatun hi tula kahi tri shikta ale pahije
Aayushya he yuddha ahe tula ladhta aale pahije
Premat radlas tri tula hasta aale pahije
Aayushya he yuddha ahe ladhta aale pahije
Thaklas tri tula palta ale pahije