वितुष्ट आले तर अराजक माजेल

वितुष्ट आले तर अराजक माजेल

Submitted by विजय आंग्रे on 22 November, 2011 - 23:34

सीमा भागातील मराठी भाषकांचा जन्म गोंधळ घालण्यासाठीच झाला आहे. त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये प्रतिस्पर्धी देश वाटतात, असे मराठीद्वेष्ट्ये विधान सोमवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी बेळगावात एका कार्यक्रमात केले.

बेळगावचे आधी नामांतर करावे. रेल्वे स्थानकावर तत्काळ बेळगावी फलक लावण्यात यावा, अशी सूचनाही कंबार यांनी केली.
दहावीपर्यंत कन्नड सक्ती करावी तसेच सीमा भागातील मराठी भाषकांना मराठीतून शिक्षण हवे असेल तर त्यांनी कर्नाटकातून चालते होऊन महाराष्ट्रात निघून जावे, असे संतापजनक उद्गार यापूर्वी कंबार यांनी काढलेले आहेत.

विषय: 
Subscribe to RSS - वितुष्ट आले तर अराजक माजेल