हॅण्डसम बॉण्ड रॉजर मूरचा फॉर यूवर आईज ओन्ली आठवतोय ?
या सिनेमातल्या एका अभिनेत्रीमुळं झालेल्या वादळाचा हा थोडक्यात मागोवा. जालावर सहज गुगळताना ही मनोरंजक आणि तितकीच विचार करायला लावणारी कहाणी सापडली. माबोच्या वाचकांकरता स्वैर (थोडक्यात) अनुवाद देत आहे.
भाग १ दर्शनी भाग आणि तेलाची फॅक्टरी - http://www.maayboli.com/node/26346
भाग २ कुंभारकाम - http://www.maayboli.com/node/26353
कुंभारकामाच्या समोरच सुतारकाम चालते. पण तिथेही त्यादिवशी कोणी नसल्याने तिथे मिळतील ते फोटो घेतले.
१) ही मशीन सुतारकामाची आणि विलायती लोकांनी काहीतरी बनवण्यासाठी केलेले शेप. तेथील माणसाने सांगितले की त्यांना घोडा बनवायचा होता.
सध्या चालू असलेल्या घडामोडी बघता काही प्रश्न उभे राहतात. काळा पैसा म्हणजे काय ? तो कसा निर्माण होतो ? पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातल्याने काळ्या पैशाला आळा बसेल का ?
एक कळीचा प्रश्न इथं सतावतोय तो म्हणजे देशाबाहेर गेलेला (काळा) पैसा, जो स्वीस बँकेत ठेवला गेलाय तो भारतात कसा परत आणणार ? ते शक्य आहे का ?
पनवेलच्या तारा गावात एका स्नेह्यांच्या पार्टीच्या निमित्ताने मागच्या महिन्यात जाण्याचा योग आला. तिथेच युसुफ मेहेरअली सेंटर व त्यांच्याच शाखेचे बोगनवेलीचे प्रदर्शन असल्याने आम्ही ते पाहण्यासाठी लवकरच निघालो. तिथे पाहण्यासारखे इतके होते की आम्हाला वेळ कमी पडला. सर्वप्रथम आम्ही युसुफ मेहेर अली सेंटरला भेट दिली.
कोकण ते कॅलिफोर्निया
साधारणपणे कोकण हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाले नव्हते, कलमी आंब्यांना कीटक नाशकांचा स्पर्श झाला नव्हता. आंब्याच्या झाडावरच्या उंबीलानी चावू नये म्हणून आंबे उतरवणारा गडी पाणचुलीतली रखा(राख) अंगाला फासून झाडावर आंबे उतरवायला चढत असे. लांब कळकाला(बांबूला) घळ(बांबूची टोपली) लावून कलमाचे ठराविकच आंबे उतरवीत असे.
आंबे निगुतीने अढीत घालून अंधाऱ्या खोलीत किमान आठवडाभर ठेवले जात.
2nd Mumbai International Queer Film Festival
Cinemax Versova Alliance Francaise
May 25-29, 2011 May 26-28, 2011
मुंबईत सध्या Queer (योग्य मराठी प्रतिशब्द काय आहे?) चित्रपट महोत्सव सुरु आहे.
http://www.mumbaiqueerfest.com/
श्रीधर रंगायन आणि हमसफर ट्रस्टचे श्री विवेक आनंद हे आयोजकद्वय आहे. बरेचशे कॉर्पोरेट स्पॉन्सर्स आहेत.
या निमीत्ताने २३ देशातील १२४ चित्रपट, माहितीपट, शॉर्ट फिल्मस दाखवल्या जाणार आहेत.
काल उद्घाटनाला जाण्याचा योग आला. सई परांजपे अस्स्खलित इंग्रजीत अतिशय सुरेख बोलल्या.
पावसाळ सुरु व्हायला अद्याप १५ दिवस बाकी आहेत. सर्वांनाच पहिल्या पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे.
तसाही पावसाळा ॠतु, हा ऋतु सर्वांचा आनंदी ॠतु असेल यात शंका नाही. या ऋतुत आपल्याल्या आलेले अनुभव, घेतलेला आनंद यावर जरुर लिहा.
ज्यांना गंभीर अनुभव आले त्यांनीही जरुर लिहावे