समाज

मंगेश पाडगावकर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.

प्रकार: 

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट -लिंक

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कृपया सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. ऐक अनोखा मदत गट संबधात माहीती पाहन्यासाठी http://www.maayboli.com/node/4492 ह्या दुव्यावर जा. तिथे ह्या संबधी अधीक माहीती मिळेल.

प्रकार: 

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट

Submitted by केदार on 17 November, 2008 - 10:18

'भारतात हे नेहमी असेच असते'!

शब्दखुणा: 

अर्चना

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

विषय: 
प्रकार: 

' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.

विषय: 

`समतोल'च्या हितचिंतकांचे संमेलन.

Submitted by झुलेलाल on 16 September, 2008 - 08:11

समतोल फाऊंडेशन'च्या हितचिंतकांचे एक कौटुंबिक संमेलन या महिन्याच्या २७ तारखेला ठाणे येथे होणार आहे.
समतोलचे विजय जधव यांच्याकडून आलेले ई-निमंत्रण खाली जोडले आहे. ज्यांना शक्य होईल, त्यांनी जरूर यावे.

गणेशोत्सव : काळानुसार कधी बदलणार आपण ???

Submitted by आशूडी on 12 September, 2008 - 04:06

मला एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडायची आहे..
कित्येक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती, चिमण्या गणपती, नातूबाग अशा सारखी मंडळे त्यांच्या दिमाखदार लायटिंग साठी सुप्रसिध्द आहेत.. पण मला सांगा, हे लायटिंग आपण ३ मिनिटांच्या पेक्षा जास्त पाहू शकतो का? तिथल्या स्पीकर्स ने छातीत धडधडायला लागायच्या आत आणि त्या गलिच्छपणे नाचणार्‍यांच्या चेंगराचेंगरीत सापडायच्या आत आपण तिथून काढता पाय घेतो.. मग कशासाठी हा अपव्यय??

व्यंगचित्रचारोळी स्पर्धा क्र. ४

Submitted by संयोजक on 11 September, 2008 - 22:35

नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!

आजचे चित्रः
Vyangchtr_4.jpg

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

Pages

Subscribe to RSS - समाज