पद्म पुरस्कार अन अन्याय..
इथला मजकूर आणि प्रतिसाद विषय एकत्रीत रहावा म्हणून खालील धाग्यावर हलवला आहे.
http://www.maayboli.com/node/40522
इथला मजकूर आणि प्रतिसाद विषय एकत्रीत रहावा म्हणून खालील धाग्यावर हलवला आहे.
http://www.maayboli.com/node/40522
भारतीय समाजाचे चित्र
दिल्लीत झालेल्या दामिनी प्रकरणात झालेल्या उद्रेकानंतर सध्याच्या भारतीय समाजाचे चित्र रेखाटणारा चेतन भगत यांचा लेख १३-१-१३ च्या टाईम्स मध्ये वाचला. त्या लेखातील प्रतिपादन मला समजले तसे थोडक्यात देत आहे. जिज्ञासूनी लेख मुळातून वाचावा.
एवढ्या प्रचंड समाजाचे चित्रण कोणी एक जण करेल आणि ते सर्वमान्य होईलच असे नाही. पण बरेचसे तंतोतन्त चित्र तयार होण्यास लागणारे स्केच असे त्याकडे बघता येईल. परिवर्तन व्हावे असे वाटणार्यांसाठि त्यांनी लेख लिहिल्याचे म्हटले आहे.
लेखाचा सारांश
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची ही संपूर्ण यादी.
http://zeenews.india.com/news/nation/padma-awards-full-list-of-winners_8...
सर्वांचे अभिनंदन !
पुरस्कारांचे निकष काय असतात / असावेत यावर इथे चर्चा करू.
एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)
लेखक : अॅलिस अल्बेनिया
अॅलिस एक ब्रिटिश पत्रकार, जी भारत-पाक मध्ये काही वर्षे राहिली आहे, तिला सिंधू नदी झपाटून टाकते आणि त्यातूनच तिचा सिंधूच्या समुद्रमिलनापासून ते उगमापर्यंतचा प्रवास चालू होतो. लेखिका अत्यंत जिद्दीने हा खडतर प्रवास पूर्ण करते व अत्यंत सुंदर अनुभव आपल्यासमोर उभा करते आणि आपणही सिंधूयात्रेचे प्रवासी होतो, आणि सिंधूचे पुढे (खरे तर उगमाकडे) काय होते आहे ही उत्कंठा वाढते. मग त्यासोबत येतात, सिंधू नदीपर्यंत पोचलेले अलेक्झँडर, नदी पार करणारा महंमद घौरी आणि बाबर, नदिकिनारील योद्धासन्यासी गुरु नानक आणि नदीचा प्रवास.
आपल्या देशाच्या अधोगतीला आणि आपल्या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत आणि नसलात तरी तुम्ही कुणाच काही उखाडू शकत नाही.
महागाई, बॉबस्फोट, घोटळे, आतंकवाद, टोल नाके, टॅक्स, भ्रष्टाचार, भोंदू महाराज, रेप, खुन, दरोडे, अप्लसंख्यांक, गलथानपणा, कचरा, घाण, पाण्याची कमतरता, विजेची कमतरता ह्या सवयीच्या गोष्टी आहेत. ह्या बद्दल उगाच टाहो फोडू नये.
तुम्ही तुमच बघा दुसर्याच्या गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही.
बेसिक सुविधा काय असतात हे तर आपल्याला माहितच नाही, आपले हक्क काय आहेत? हे जाणुन घेण्यची गरज नाही आणी घेतलीतर तरी आम्ही अशा गोष्टींना फाट्यावर मारतो.
.....
हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss