समाज

रंगपंचमी - एक विनंती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

महाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..
holi_request.jpg(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)

विषय: 
प्रकार: 

वाड्यातिल भांडणे-भाग १

Submitted by अत्रुप्त आत्मा on 14 March, 2013 - 03:56

वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन Wink

चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥

का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे???
अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे

शब्दखुणा: 

अंत्ययात्रा

Submitted by सुवर्णमयी on 14 March, 2013 - 00:14

हळूहळू तुम्ही दिलेल्या
नकारांची संख्या
वाढत वाढत
तिने स्वर्ग गाठला असेल
एव्हाना..

अंत्ययात्रा दिसली की
मी वळून बघत नाही
राम नाम सत्य है
चा गजर डोक्यात
अविरत सुरुच आहे

तुमच्या
इमेजला धक्का
लागणार नाही
असेच वागा

पण
माझ्या आत्म्याचे दार
अजून उघडता आलेले नाही!

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

Submitted by डॉ. बंडोपंत on 13 March, 2013 - 01:46

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

नेत्रदान केल्याने गरजुला दॄष्टी देण्याचे महान कार्य होते हे महत्व पटुन अनेकांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. कित्येकांनी नेत्रदान केलेही आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार शासनाच्या पेढीतुन ७० टक्के बुबुळे निकामी झाली आहेत. काहीच बुबुळे दॄष्टीहीन व्यक्तीला बसविली गेली आहे. तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे. असे शासनानेच जाहीर केले आहे.
असेच जर चालु राहीले तर भविष्यात नेत्रदानाला कितपत मह्त्व उरेल देव जाणे.
मध्यंतरी अशी बुबुळे कुठेतरी फेकुन दिल्याचेही वाचनात आले होते.

शाळा

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 March, 2013 - 05:43

कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥
कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥

नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी
नुस्त्याच फळ्याला चौकट लाकडी...
मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर
सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥

शाळेत शिक्षक इकडे तिकडे,
यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे
का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे!
बि.ए. सोडुन दुसरा मार्ग,यांना परवडला होता का कधी?॥२॥

इथले विद्यार्थी,कोचिंगला जाती
घरचे सोडून,बाहेर खाती,इथल्यापेक्षा तिथेच जास्ती
कोचिंग क्लास का लागतात गोड,जणू जेवणातली लोणच्याची फोड..

शब्दखुणा: 

स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (पूर्वार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 11 March, 2013 - 19:55

चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर

या ज्योतिषाच काय करायच?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 10 March, 2013 - 01:42

सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे?

शब्दखुणा: 

महिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी

Submitted by नरेंद्र गोळे on 8 March, 2013 - 04:03

शून्य प्रहर- दोन बातम्या...

Submitted by झुलेलाल on 8 March, 2013 - 04:01

दोन बातम्या...

एखादा दिवस निवांत असतो. ठरवलेलंही काहीच नसतं. मग वेळ रेंगाळत राहतो, आणि कंटाळवाणेपण येतं..

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

Submitted by चंपक on 8 March, 2013 - 00:46

नमस्कार,

दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये आपण महाराष्ट्रातील भीषण दुष्काळा बद्दल वाचत असतोच! त्याबद्दल काही करावेसे देखील वाटते. अश्या दुष्काळी परिस्थितीत सरकार काय करते? असा प्रश्न देखील मनात येतोच. सरकारी काम त्यांच्या पद्धतीने चालु असतेच! आपण जर सकारात्मक भुमिकेतुन सरकारी कामाकडे लक्ष दिले, तर आपण आपला खारीचा वाटा उचलु शकतो.

Pages

Subscribe to RSS - समाज