भडका-नव्या आपत्ती
प्रसवण्याला बंधन नाही
ठेका शुध्द असायला हवा
प्रसवलेला एक-एक शब्दं
लयबद्धं दिसायला हवा
ज्यांना याचे भान आहे
त्यांच्या कवितेला मान आहे
नसता नव्या आपत्ती या तर
गुलमोहरावर ताण आहेत
प्रसवण्याला बंधन नाही
ठेका शुध्द असायला हवा
प्रसवलेला एक-एक शब्दं
लयबद्धं दिसायला हवा
ज्यांना याचे भान आहे
त्यांच्या कवितेला मान आहे
नसता नव्या आपत्ती या तर
गुलमोहरावर ताण आहेत
मडका - तफावत....
आज पुन्हा एकदा
नि:शब्द गोठल्या सडका
बांधावर थिजले दवं
थंडीचा वाढला कड्डका...
गपगार बसलो ओढुन
जुना फाटका फडका...
ऊब तरी मिळेल कोठे
झोपडाच माझा पडका...
कोपर्यात बसली ती
कुशीत घेऊनी लडका
जोजवे अंगाई गाऊन
न बघवे चेहरा रडका ....
पलीकडे उंच कोठीत
पार्टीचा धुम धडाका
मद्याची भरली पात्रे
उसळे कारंजा व्होडका...
जेवणाच्या उठती पंगती
सुग्रास भोजने तडका
इथे मात्र पोटात
गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षा ने जाणवू लागलेली आहे. विशेषतः पुण्या मुंबईबाहेर आणी आय टी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात नोकरी करणार्या मुलांच्याबाबतीत तर जास्तच. शेती किंवा भिक्षुकी करणार्या मुलांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात सत्तर मुले आणी तीन मुली आल्या होत्या. तीनही मुलींनी मुलांचे पोषाख परिधान केले होते. मुलींनी परिधान केलेले पोषाख नको असं म्हटल्याने पोषाखाचे पर्याय कमी होत चाललेले आहेत. आधीच मुलांसाठी पर्याय अल्प असतात.
या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.
हे एक मागच्या मभादि निमित्त तयार केलेले कोडे आता देत आहे. म्हणून शिळ्या कढीला ऊत म्ह्टलंय
अनेक उत्तम चित्रकृती साहित्यावर आधारित आहेत / असतात. चित्रपट विषयक लिखाण आवडीने वाचणारे अनेक वाचक मराठीत आहेत. वाचक आहेत तर लिहिणारे देखील आहेत. मराठीत चित्रपट या विषयावर रसरंग, चंदेरी अशा नियतकालीकांद्वारा विपुल लिखाण झाले आहे. पण मराठीतल्या एका वाचकवर्गाची भूक नियतकालीकांमधल्या गावगप्पांपेक्षा अधिक काहीतरी वाचायची आहे. त्यामुळेच असेल पण मराठीत समीक्षा, आस्वादक रसग्रहण, चित्रपट-निर्मिती कथा, स्मरणरंजन अशा अनेक स्वरूपातले लिखाण पुस्तक बद्ध झालेले आढळते.
हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी
ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्ह्णावे वाटले नव्हते कधी
खेद त्यांनी व्यक्त केला- चूक माझी जाह्ली
चूक उमगावी धुरीणा वाटले नव्हते कधी
चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी
एकटा उरलो असा की शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझा वाटले नव्हते कधी
लागलो गझला लिहाया फावल्या वेळेत मी
लोक गुणगुणतील त्याही वाटले नव्हते कधी
-नाहिद नुरुद्दिन नालबंद 'इस्रो'
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]
"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.
पाठीवर वेदनांचा अलगद घाव आहे
गोड बोलून कुणाचा फसवा डाव आहे
तिजोरी खाली तरी नावात राव आहे
छळतो जवळचाच कोणी चोरून घाव आहे
जाणताच मर्म मनातले त्वरित धाव आहे
फिरताच हात मायेचा जिवात जिव आहे
कोपरयात मनाच्या आज तिचेच नाव आहे
वेशीवर उभा जिथे तिथेच खिन्न गाव आहे
जरी धागा मनात विणला श्रद्धेत देव आहे
कर जोडूनी उभा गणेश भक्तीत त्याच्या भाव आहे
कवी-गणेश पावले
१५\०१\२०१५
तिन प्रेमी युगल जोडपे फिरायला जातात... तिन मुले-तिन मुली... जंगलात पुढे जाता-जाता त्यांना एक मोठी नदी लागते... ती नदी पार करण्यासाठी एक होडी तिथे बांधलेली असते... या होडिची फक्त दोन व्यक्ती वाहुन नेण्याची क्षमता असते... होडी इकडुन- तिकडे नेण्यासाठी तिथे वेगळा व्यक्ती नाही... आता वास्तव असे की... त्यांचा आपापल्या जोडीदारावर विश्वास नाही...
>> थोडक्यात एका जोडप्यातला मुलगा आणि दुसर्या जोडप्यातली मुलगी यांना आपल्या एका काठावर ठेवायचे नाही.
>> दोन मुले आणि दुसर्या जोडप्यातली एक मुलगी जिचा प्रियकर तिकडच्या काठावर असे चालु शकणार नाही.
एक शेतकरी असतो... तो दररोज आपल्या गावाच्या बाजुची नदी ओलांडुन पलीकडच्या डोंगरात आपली बकरी चारायला घेऊन जात असतो...तसेच त्याची शेतीही त्याच बाजुला असते... नदीला खोलवर पाणी असते म्हणुन त्याने एका होडीची व्यवस्था केलेली असते... पण त्या होडीत एका वेळी फक्त दोनच गोष्टी जावु शकतात... कारण तिची क्षमता दोन पेक्षा जास्त ओझे पेलू शकत नव्हती... लक्षात घ्या तिसरी गोष्ट जर तिच्यात ठेवली तर ती बुडणार.