नाती
'नातं' हा शब्दच छोटा पण अनेक छटांनी भरलेला आहे.त्यात गुंताव तेवढ त्यात गुंतत जातो.तो गुंता असतो रेशमी पण जास्त आवळला गेला कि फारच त्रास होतो.नात्यात अपेक्षा,देवाण-घेवाण यातुन होणारे रुसवे-फुगवे याचा मनाला त्रास होतो पण;त्यातुन सुटताही येत नाही. यातुन जो सहजपणे सुटुन समाधानाने उर्वरीत आयुष्य जगतो तो खरा भाग्यवान.
असं जगण्,वागण जमायला हवं. तर निसर्गानं,परमेश्वरान दिलेलं हे आयुष्याचं दान माणुस सत्पात्री ठरवु शकेल.