वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!
अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।
कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
विकिपीडियावरुन ही माहिती मिळाली.
कल्हण यांनी आपल्या राजतरंगिणी (इ.स. १२ व्या शतकामध्ये) खालील पाच ब्राह्मण समुदायांचे पंचद्रविड म्हणून वर्गीकरण केले आहे त्यात ते असे म्हणतात की पंचद्रविड हे विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहेत:
कर्नाटक (कर्नाटक ब्राह्मण)
तैलंगा (तेलगू ब्राह्मण)
द्रविड (तामिळनाडू आणि केरळचे ब्राह्मण)
महाराष्ट्रका (महाराष्ट्रीयन ब्राम्हण)
गुरजारा (गुजराती, मारवाडी आणि मेवाडी ब्राह्मण)
का सगळ्यांसाठी सारखी नसते
स्वतःची सावलीच तीथ स्वतःसाठी पारखी असते
नसला दिवा काहींच्या दारे
तिथं असतात की चंद्र तारे
असतो कीतीतरी जणांचा
तो धुर करुन निसर्गाला संपवण्याचा छंद
कुठे भेटतो सगळ्यांना तो
नव्या खरेदीचा आनंद
स्वप्न असते चिमुकल्या डोळ्यांचे
पाय आपसूकच चार चाकी जवळ जातात
मन मोडून तेव्हा बाबांची
सायकलच मोठी सवारी होते
एकदिवस पावलांची होईल वाट
नक्कीच उगवेल तुझ्या स्वप्नांची पहाट
तेव्हा मिळेल तूला सगळं काही
फक्त नाराज होऊन बसायचं नाही
माबो आयडी Athavanitle kahi यांच्या या https://www.maayboli.com/node/77182
धाग्यावरून एक कल्पना सुचली.
लहानपणी आपण घरी/ आवारात/ सोसायटीमधे/ शाळेत किंवा जिथे सोयीचे असेल तिथे दिवाळीत किल्ले बनवले आहे. आता आपल्या मुलां भाचरांसाठी तितक्याच उत्साहात परत एकदा ती मजा घेतली असेल तर इथे शेअर करुया.
यंदाच्या वर्षी केलेल्या किंवा मागील वर्षांच्या दिवाळी किल्ल्याचा फोटो इथे दाखवा. तसेच किल्ले बनवतानाच्या काही खास आठवणी असतील तर त्या पण सांगा.
दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
खरं म्हणायचे बाबा मला
दीवस असाही एक येईल
आवडतं घरटं सोडुन माझं
पाखरू दुसर्या गावी जाईल
शांत जळणारा दिवा तेव्हा
तेल असुन जळणार नाही
पाखराचा निशब्द बाप जेव्हा
पंख असुन उडणार नाही
हात तुझा हातातुन माझ्या
लहानपणी कधी सुटला नाही
जायचं तुला ठरलेल ऐकलं
आवाज गोड वाटला नाही
असलीस कीतीही दुर तु
भासते मला नेहमी जवळ
शब्द तुझे ते लडखडणारे
मी कधीही विसरणार नाही
हळुच शांत नकळत येणारी
बाब बाबा म्हणत हात धरणारी
सावली माझ्या लाडक्या परीची
जाऊन सुद्धा ह्रदयातुन जाणार नाही