डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ तारखांना आम्हा सगळ्यांना वेळ होता. कोकणात सहल करण्याची इच्छा होती. हवामान स्वच्छ होते. म्हणून, (चालकाव्यतिरिक्त) १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून आम्ही नऊ जण मजेत कोकण फिरून आलो. त्यानिमित्ताने आमच्या माहितीत जी भर पडली तिचे हे संकलन आहे.
माझं काय चुकलं अस न म्हणण्याच कारण म्हणजे माझ काय चुकलय ते मला चांगलच माहीत आहे. त्याबद्दल संबंधितांकडे मी दिलगिरी देखील व्यक्त केली. पण मला आलेला अनुभव इतका विचित्र आणि मनःस्ताप देणारा ठरला कि तो शेअर करावासा वाटला..
तर याची सुरूवात माझ्या कथेमुळं झाली. तीच ती कॉस्चुम !!!
माबोवर विबासंवर ब-याच साधक बाधक चर्चा झडून गेल्यात. काहींनी आपले अनुभव देखील लिहायला सुरूवात केली आहे. काही सदस्यांना मात्र विबासं हे प्रकरण अजूनही पचायला जड जातय हे दिसून आलय. सर्वांनी जगाबरोबर चालाव, कुणीच मागे पडू नये अशा उदात्त हेतूने अशा सर्व बुज-या विबासंच्छुक सदस्यांसाठी एक कार्यशाळा घ्यावी अशी कल्पना मनी आली आहे.
कार्यशाळेच स्वरूप, अवधी, दिनांक, वेळ, सदस्य शुल्क, आणि मार्गदर्शक कोण असाव यावर चर्चा करूनच कार्यवाही करण्यात यावी. इतर सर्व गोष्टी सर्वानुमते ठराव्यात मात्र कार्यक्रमाच स्थळ पुणे शहर हेच असाव अस सुचवावस वाटत. .
सूचना येउ द्यात.
चक्रधरस्वामींच्या महानुभव पंथाविषयी थोडी माहिती पाहिजे आहे.
आमच्या गावी (मु.पो.फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा) महानुभव पंथाचे "श्रीकृष्णाचे" एक अतिशय सुंदर मंदिर आहे. मी एक-दोनदा तेथे गेलो होतो, त्यावेळी तेथे मला काळ्या साड्या परीधान केलेल्या महिला त्या मंदिराची देखभाल करताना दिसल्या. याचे काहि खास कारण आहे का? असे ऐकले अहे कि, हा पंथ मानणारे पहाटे ३-६ च्या दरम्यान नामस्मरण करतात आणि अमावस्येच्या रात्री दर्शन घेणे पवित्र मानतात (चुभुद्याघ्या). याचे काहि खास कारण आहे का? हा पंथ मानणार्या लोकांविषयी आणि या पंथाविषयी थोडी माहिती हवी आहे.
मी VLCC मध्ये जाणयाचा विचार करत आहे.. कुणाला अनुभव आहे का VLCC चा ...