गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!
ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!
http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...
शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.
१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?
आजकाल घरात नकोसे झालेले, रस्त्यावर विमनस्क अवस्थेत फिरणारे,कुठेतरी वेळ घालवायचा म्हणुन घालवणारे वृद्ध दिसले की मन विषण्ण होते.
लोकहो,
माझ्या एका मैत्रीण तिच्या नवर्यापासुन गेली ४ वर्ष विभक्त रहाते. कायदेशीररीत्या घटस्फोट झालेला आहे. तिला एक १२-१३ वर्षाचा मुलगा आहे. ती आता दुसर लग्न करतेय. हा नवरा तिच्या मुलाला सांभाळायला तयार आहे. त्याच नावही मुलाला द्यायला त्याची हरकत नाही. माझा प्रश्न हा आहे, की हे अस नाव लावण्यासाठी काय कायदेशीर प्रोसीजर आहे? दत्तकविधान करावे लागते का?सरकारी गॅझेटमधे द्याव लागेल का?
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची या बाबतीतली गोष्ट सांगते.
मागच्या वर्षी "विकी डोनर" बघितला होता आणि आवडलाही. नर्म विनोदी चित्रपटाची वेगळीच मजा असते. तसाच नाव साधर्म्य दाखवणारा "मिकी व्हायरस" बघावा असा विचार झाला. तसं या चित्रपटातला एकही चेहरा ओळखीचा नव्हता, ना दिग्दर्शक, ना निर्माता.
इंटरनेट - एक जबरदस्त माध्यम. आज आपले कित्येक व्यवहार याच इंटरनेट आणि सेक्युअर कम्युनिकेशनच्या माध्यमातुन होतात. उदाहरणार्थ ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातुन पैसे ट्रान्सफर.
याच इंटरनेटवर दुसर्याच्या कंप्युटरमध्ये घुसुन तिथली माहिती चोरणारेही लोकं आहेत, त्या माहितीचा उपयोग ते कसा करतील हे त्यांच्यावर आहे. समजा एखाद्याने बँक लुटायची ठरली तर.... ?
“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
“कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
“अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
दोन्ही निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि च्रर्चेत होते. दागी नेत्यांबद्दल यापूर्वी संसदेने कायदा करावा असं न्यायालयाने मत व्यक्त केलं होतं हे आठवतं. या दोन निर्णयांबद्दल हा चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. आपापली भिन्न भिन्न मतं व्यक्त करतानाच ते निर्णय कसे अंमलात आले, लोकशाहीच्या निरनिराळ्या स्तंभांची कर्तव्ये आणि मतदारांची कर्तव्ये यांचाही विचार व्हावा.
लोकसत्तेत चांगला उहापोह केला गेलाय.
http://www.loksatta.com/vishesh-news/right-to-cast-negative-vote-ordiana...
किरण मजुमदार यांचे मत
आज सकाळी सकाळी पेपर वाचून खूप बरे वाटले. अनेक निवडणुकांमध्ये मतदानच केलेले नव्हते, शक्य असूनही आणि वेळ असूनही! मनात मुद्दा इतकाच होता की मतदान हा अधिकार व कर्तव्य आहे हे ठीकच, पण एकही उमेदवार नको असला तर काय पर्याय आहे?
यावरून माझी मित्रांशी भांडणे व्हायची. गप्पांमध्ये निघालेल्या कोणत्याही सामाजिक विषयात मी काही बोललो की मला गप्प केले जायचे. 'तू व्होट करतोस का? मग तुला काहीही बोलण्याचा हक्क नाही' असे म्हणून! मायबोलीवरही या विषयावरून माझ्यावर टीका झाली.
पण आता नवीन निकाल निघालेला आहे.
स्वित्झर्लंड मधल्या एका "कॅण्टन" (प्रांत/राज्य/परगणा सारखे काहीतरी असेल) मधे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालायला बंदी केलेला कायदा नुकताच पास झाला. याचा मुख्य उद्देश बहुधा मुस्लिम स्त्रियांना बुरखे घालायला बंदी करणे हा असावा.
http://www.swissinfo.ch/eng/swiss_news/Burka_ban_approved_in_Italian-spe...
त्याचे वरकरणी कारण सार्वजनिक सुरक्षा हे दाखवले जाते आहे. बुरखा असेल तर आत कोण आहे हे कळणार नाही वगैरे वगैरे. पण इमिग्रंट लोकांनी स्वत:ची ओळख जपल्यास ते मुख्य प्रवाहात मिक्स होत नाही असे सहसा 'उजवे' लोक म्हणतात त्याचाही हा एक भाग आहे.