आपल्या पैकी प्रत्येकजण लहानपणी सायकल वर स्वार झालच असणार , काहीजण अगदी विद्यालय , महाविद्यालय आणि अगदी म्हातारपणा पर्यंत सायकल ची सफर सोडत नाही ....आणि का म्हणून सोडावी ?
सायकल चे तसे फायदे अनेक आहेत, सायकल वर आपण अगदी किमान २० किलोमीटर चा प्रवास करणे शक्य असताना आपण मोटर सायकल वापरतो , पेट्रोल साठी पैसे खर्च करतोच करतो .आणि पर्यावरणाला हि इजा पोहोचवतो , सायकल नियमित चालवल्यामुळे आपले स्वास्थ्य हि चांगले राहते .
तर मग आपण गट बनवून सायकल च्या सहली का नियोजित करत नाही............. चला मित्रांनो सायकल ला पुन्हा जवळ करुया ...सायकल ..माझी सायकल
नवज्योत सिंग सिद्धू यानी सांगितलेली १९९८९-९० च्या पाकिस्तान दौर्याची गोष्ट.
(या दौर्यातच सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलां)
१९८९ चा पाकिस्तान दौरा.
पहिल्या तीन मॅचेस ड्रॉ झालेल्या.
चौथी मॅच सयालकोट. महांमद अली जीना स्टेजडयम. ग्राऊडवर गवताच साम्राज्य.
इम्रानखानने धमकीच दिली होती. जो गवत कापील त्याचा गळा कापीन. हेच शब्द . गळा कापीन! फ़ास्ट बॉल साठी पूर्णपणे इंतजाम करून ठेवलेला.
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
क्रिकेटला जेन्टलमन्स गेम असे म्हण्टले जाते. क्रिकेट सारख्या 'दे मार' खेळात जेन्टल काय आहे हे ज्याने 'जेन्टलमन्स गेम' म्हण्टले त्यालाच माहित.
भारतीय क्रिकेटचा चेहरा आणि आवाज म्हणून जगन्मान्य असलेल्या हर्षा भोगलेनं पहिल्यांदा क्रिकेट सामन्यांचं धावतं समालोचन केलं, त्याला आता एकवीस वर्षं होतील. उणीपुरी पाच वर्षं हर्षानं रेडिओवर समालोचन केलं. मग भारतात उपग्रह वाहिन्यांनी पाय पसरायला सुरुवात केली, आणि ’भारतीय क्रिकेटचा चेहरा’ अशी नवी ओळख हर्षाला मिळाली. टीव्हीवरची त्याची समालोचनं गाजलीच, शिवाय ’हर्षा की खोज’ हा त्याचा कार्यक्रम, त्याचे प्रश्नमंजूषेचे कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरले. क्रिकइन्फोनं २००८ साली त्याला ’सर्वोत्तम समालोचक’ हा किताब बहाल केला. त्यामुळे खेळाडू नसलेला हा क्रिकेटमधला तसं पाहिलं तर पहिला सेलिब्रिटी.
या वर्षीची (२०११) मास्टर्स त्याच्या हातुन थोडक्यात निसटली. सुरुवातीचे दोन दिवस लिडरबोर्ड वर नसताना, तिसर्या दिवशी त्याने मुसंडी मारली आणि लिडरबोर्डवरील पहिल्या पाचांचं धाबं दणाणलं. त्याच्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्ड प्रमाणे, हा पहिल्या दोन दिवसात लिडरबोर्डवर असल्यास ती टुर्नामेंट आरामात खिश्यात टाकतो. (इथे मला सुनील गावस्करचं उदाहरण दिल्या शिवाय राहवत नाहि. एक जमाना होता कि गावस्कर साहेबांचे पन्नास बोर्डावर लागले म्हणजे त्यांची सेंचुरी झालीच असं समजायचं.) दुर्दैवाने चौथ्या दिवशी त्याचा पटर चालला नाहि आणि त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.