"आई, यावेळच्या वाणसामानाच्या यादीत तो नेहमीचा पकाऊ साबण न टाकता लक्स टाक ग."
"अगं पण पिंकी, आपल्या ह्या साबणात काय वाईट आहे? इतकी वर्ष आपण तोच तर वापरतोय."
"वाईट नाहीये पण ती ऐश्वर्या बघ लक्स वापरते. आता त्यांना काम मिळवण्यासाठी सुंदर दिसणं भाग आहे की नाही? मग ती बेस्ट साबणच वापरणार. ए आपणही आणूया ना. बघ मग मलाही या वर्षी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भाग घेण्यासाठी मागे लागेल तो नेहमीचा गृप."
एणार एणार असे हा हा म्हण्ताना गणेशोत्सव हा सण येऊन ठेप्लाच. गणेशोत्सव हा शब्द
माज्याकडून १२१ वेळा महामरे बाईनी लिहून घेत्ल्यामुळे मी आता अजिचबात चुकत नाही.
मला गणपती बाप्पा आतिचशय आवडतो. कारण कि तो चांगली बुद्दी देतो जी की परिकशेच्या
वेळेस उपयोगी पडते. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे. पानचाळ सर म्हणतात की प्रत्येक
देव कशा ना कशाचा तरी आधी पती आहे. दर परिकशेच्या वेळी विशेशता वारशिक च्या वेळी
''सणावाराचे दिवस आले, आत्ता म्हणता गणपती येतील आणि तुम्हाला झोपा सुचतातच कशा!''
''आज घर आवरायला काढणार आहे..... त्या रद्दीतलं तुला जे काय हवंय ते आधीच काढून घे, मग नंतर कटकट केलीस तर ऐकून घेणार नाही!''
''किती रे पसारा घालता तुम्ही! आणि एकदा घेतलेली वस्तू जागच्या जागी ठेवता येत नाही म्हणजे काय? आँ?''
ऐका देवा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.
नरूमामाचा गणपती
मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो.