ही अंतरेच सारी माझ्या तुझ्यातली पण
व्यापून अंतरांना उरतेच तू नि मीपण!
मी अंतरात माझ्या मोजीत बैसते रे
पाऊल एकटीचे मापीत बैसते रे
मी पोचते जरा अन् तू पावलात एका
जातोस लंघूनी हे मम भोवतीचे कुंपण...
तू बोललास माझ्या कानी उगाच काही
नसतेच ऐकले तर असते अजुन प्रवाही
पण थबकले तिथे मी, तेथेच थांबले मी
आता वहायचे तर, आहे कुठे ते जलपण?
ती वेळ योग्य होती, संधी सुयोग्य होती
आले उधाणूनी मी, तू वेचलेस मोती...
मोत्यांस वेचताना भिजलास ना जरासा?
ते तेवढेच... बाकी सारेच कोरडेपण!
आता उजाडताना मी रोज साद देते
माझ्यातल्या तुला मी हटकून मात देते
सगळ्याच अंतरांना अलवार जोडणारा
३७७ च्या निमित्ताने
सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय डावलून डिसेंबर २०१३ मध्ये आपला निकाल देताना
: LGBT समाज नव्हे पण त्यांचे वर्तन गुन्हेगारीत मोडते असं म्हणून टाकलं,
९९गुन्हेगार सोडून द्यावे लागले तरी चालेल, पण एका निरपरध्याचा बळी द्यायचा नाही असं म्हणणार्या कोर्टांनी या सार्या निरपराध लोकांना आयुष्याभर संशयित - अपराधी म्हणून जगण्याची शिक्षा ठोठावली.
: बाकी सार्या अल्प संख्यांक समाजांवर अन्याय होऊ नये म्हणून वेळेला बहुसंख्यांकांना बाजूला ठेवून त्यांचं हित बघणारा आमचा कायदा आमच्याच LGBT समाजाला अल्पसंख्यांक म्हणून मानवाधिकार नाकारत आहे!
३७७ च्या निमित्ताने
सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय डावलून डिसेंबर २०१३ मध्ये आपला निकाल देताना
: LGBT समाज नव्हे पण त्यांचे वर्तन गुन्हेगारीत मोडते असं म्हणून टाकलं,
९९गुन्हेगार सोडून द्यावे लागले तरी चालेल, पण एका निरपरध्याचा बळी द्यायचा नाही असं म्हणणार्या कोर्टांनी या सार्या निरपराध लोकांना आयुष्याभर संशयित - अपराधी म्हणून जगण्याची शिक्षा ठोठावली.
: बाकी सार्या अल्प संख्यांक समाजांवर अन्याय होऊ नये म्हणून वेळेला बहुसंख्यांकांना बाजूला ठेवून त्यांचं हित बघणारा आमचा कायदा आमच्याच LGBT समाजाला अल्पसंख्यांक म्हणून मानवाधिकार नाकारत आहे!
३७७ च्या निमित्ताने
सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय डावलून डिसेंबर २०१३ मध्ये आपला निकाल देताना
: LGBT समाज नव्हे पण त्यांचे वर्तन गुन्हेगारीत मोडते असं म्हणून टाकलं,
९९गुन्हेगार सोडून द्यावे लागले तरी चालेल, पण एका निरपरध्याचा बळी द्यायचा नाही असं म्हणणार्या कोर्टांनी या सार्या निरपराध लोकांना आयुष्याभर संशयित - अपराधी म्हणून जगण्याची शिक्षा ठोठावली.
: बाकी सार्या अल्प संख्यांक समाजांवर अन्याय होऊ नये म्हणून वेळेला बहुसंख्यांकांना बाजूला ठेवून त्यांचं हित बघणारा आमचा कायदा आमच्याच LGBT समाजाला अल्पसंख्यांक म्हणून मानवाधिकार नाकारत आहे!
आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..
आतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.
का कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.
आभाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं.
सद्ध्या श्रीमान ग्रेगरी साहेबांचे मराठित अनुवादित ग्रंथ वाचतोय.
सुरुवातिला कुतुहल वाट्ले...आता थोडे रटाळ वाट्तेय.
मुबैच्या वास्तव्यात मी 'कंपनी' क्रुपेने 'लोंखंडवाला कौंम्लेक्स भागात रहात होतो. तेंव्हा अती श्रीमंती व अती गरिबी जवळून बघावयास मिळाली. ह्या दोन्ही टोकांचे तेंव्हा नवल वाटायचे! तशी मुंबई मला कधीच आवडली नाही.
'शांतारामा' व सुकेतु मेहता च्या मुंबई वरिल पुस्तकांन्नी थोडी थोडी कळावयास लागलीय!
असो!
-यक्ष
आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.
ज्ञान जालावर वाचलेला एक चित्तवेधक लेख. असं खरंच होईल का?
त्याचा सारांश अनुवादाच्या रुपात - खास माबोकरांसाठी -
एंगको नामक भाषांच्या भवितव्याविषयी अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार शतकाच्या मध्यापर्यंत(२०५०) जगात खालील पाच भाषा सर्वाधिक बोलल्या जातील.
१) चायनीज (मॅन्डरीन)
२) स्पॅनिश
३) इंग्लिश
४) हिंदी - उर्दू
५) अरेबिक
२०५० पर्यंत सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत असतील.