लेखन

आठवणीतील नवरात्र

Submitted by विनायक on 10 October, 2016 - 08:25

हा लेख माझी आई सौ.रेवा सदाशिव वैद्य हिने नवरात्रानिमित्त लिहिला आहे. तो ६ ऑक्टोबर २०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स च्या अहमदनगर आवृत्तीत प्रकाशित झालेला आहे.

झपाटलेली

Submitted by SanjeevBhide on 7 October, 2016 - 15:35

।। झपाटलेली ।।
मिरजे स जा !!!
एवढं सांगून स्वामी अदृश्य झाले. झोपेतुन मी दाचकुन उठून बसलो. सकाळ चे 0530 वाजलेले.
मिरजे स का जायचे ?, कधी ?, काही खुलासा नव्हता माझ्या सद्गुरुं चे शब्द आठवले
"अवि स्वामी महाराजा ना प्रतिप्रश्न करू नयेत".
उठालो मनोमन स्वामी ना वंदन करून सगळ आवरल ऑफिस मधे जाण्याचा तसा ही कण्टाळा आलेला अशी ही उद्या सुट्टी च् होती.
मुम्बई हुन् पुणे मग सरळ शिवाजी नगर चा रास्ता धरला मिरजे ला मी कधी गेलो नवहतो मात्र मिरजेत मंत्रिकांची गल्ली आहे एवढे मात्र ऐकले होते चला या निमित्ताने ती गल्ली तरी बघण् होईल.

शब्दखुणा: 

झपाटलेली

Submitted by SanjeevBhide on 7 October, 2016 - 15:34

।। झपाटलेली ।।
मिरजे स जा !!!
एवढं सांगून स्वामी अदृश्य झाले. झोपेतुन मी दाचकुन उठून बसलो. सकाळ चे 0530 वाजलेले.
मिरजे स का जायचे ?, कधी ?, काही खुलासा नव्हता माझ्या सद्गुरुं चे शब्द आठवले
"अवि स्वामी महाराजा ना प्रतिप्रश्न करू नयेत".
उठालो मनोमन स्वामी ना वंदन करून सगळ आवरल ऑफिस मधे जाण्याचा तसा ही कण्टाळा आलेला अशी ही उद्या सुट्टी च् होती.
मुम्बई हुन् पुणे मग सरळ शिवाजी नगर चा रास्ता धरला मिरजे ला मी कधी गेलो नवहतो मात्र मिरजेत मंत्रिकांची गल्ली आहे एवढे मात्र ऐकले होते चला या निमित्ताने ती गल्ली तरी बघण् होईल.

शब्दखुणा: 

आपले हवाईयोद्धे

Submitted by पराग१२२६३ on 7 October, 2016 - 14:31

८ ऑक्टोबर. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस. याच दिवशी १९३२ मध्ये अवघ्या ४ वेस्टलँड वापिटी विमाने आणि ५ वैमानिकांसह भारतीय हवाई दलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने विविध संकटांच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर फोर्सचे इंडियन एअर फोर्स झाले.

लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

विख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगीताच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...

***
प्रकार: 

मृगगड स्वच्छता मोहीम : ०२ -१० -२०१६

Submitted by मी दुर्गवीर on 5 October, 2016 - 12:09

गडकिल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत दुर्गवीर प्रतिष्ठान ची हि दुसरी मोहीम...
1_3.jpg
गेल्या दोन वर्षापासुन आमची पोर मोठ्या हिम्मतीने "नव्या मित्राची " सेवा करत आहे ...
२ ऑक्टोंबर ला सरकारी गडकिल्ले स्वच्छता अंतर्गत मृगगडावर मोहीम झाली ....

या गड दोस्तांची निगा राखणारे दुर्गवीर रामदास , प्रज्वल आणि अमित हजर होते , या अमित चे लै कौतुक हो पोरगा थेट ऑफिस वरून गडावर फॉर्मल वर आला .. (इथे मुख्य हेतू "पापडाचा होता " अशी धुक्यातील अफवा पसरली होती )

‘अनिर्बंध’ (निवृत्त) न्यायाधीश

Submitted by टोच्या on 4 October, 2016 - 12:51

‘अनिर्बंध’ (निवृत्त) न्यायाधीश

विषय: 

सुगंधसय

Submitted by पिशी अबोली on 2 October, 2016 - 19:37

चाहूल चाहूल,
सोनचाफा,
मंद पाऊल,
बकुळीला;
तीट काजळीला,
साजिरा प्राजक्त,
आणि वाटेवर,
आकाशमोगरा.
त्याचा निवारा,
चांदण्यात..
सुगंधसय,
पाझरे मनात-
गेली अत्तरे,
कधीची उडून..

विषय: 

वेळ ही निराळी (भाग-तीन )

Submitted by कविता९८ on 1 October, 2016 - 10:11

वेळ ही निराळी

याआधीचा भाग
http://www.maayboli.com/node/60282

भाग तीन

ती एक रात्र.त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं..
सर्व काही..
ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली..
ती वेळ निराळी होती..पुजा गोरे..
ती मुलगी जी कधीतरी केवल वर जीव ओवाळून टाकायची,तीच पुजा अजय सोबत होती आज.
दुपारचं जेवण सुमोने बाहेरून मागवून घेतल.
जेवून झाल्यावर पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या.पण माझा गप्पा मारायचा बिलकुल मूड नव्हता.एकतर ती पुजा अजयला एवढ्या चिटकून बसली होती..केवल कसा काय शांत होता देव जाणे..

"ओय कऊ मौनव्रत घेतल की काय."आता या सुमोला कस सांगू की मी का शांत आहे ते.

तेवढ्यात कोणीतरी बेल वाजवली.सुमो उठणारच होता मी थांबवल त्याला ..
बसून बसून पायात मुंग्या आल्यासारख वाटतं होत.
दरवाजा उघडला तर समोर जवळपास पन्नाशी ओलांडलेले काका होते.ते कोण असावेत याचा विचार करत मी दरवाजा वरच उभी होती तर मागून सुमो आला..
"As-salamu alaykumअब्दुल अंकल"
" alaykum as-salamबेटे"
"अंदर आइए ना"सुमो आणि ते काका आत गेले.
मी दरवाजा लावून मग आत गेली.
"अंकल..ये सब मेरे दोस्त है..Gyz हे अब्दुल काका..आमच्या घरात काम करतात..लेकीन अंकल मैने बोला था ना की कुछ दिन आपको छुट्टी."

"हा बेटा..मै तो बस मेरी बेटी निकाह तय हुआ है..और वो भी अगले हफ्ते..अपने इन सब दोस्त के साथ आ जाना"हे अब्दुल काका स्वतःच्या मुलीच्या लग्नाला आम्हाला पण निमंत्रण देऊन गेले.
थोडा वेळ बसून.चहा पिऊन...मग ते गेले..

थोडा वेळ निकाह ला जायचं की नाही यावर चर्चा करून शेवटी जायचं अस ठरलं..बाहेर मस्त पाऊस पडत होता..
म्हणूनच सर्वांना चहाची तलफ आली.
सलोनी आणि सुयोग दा,
करण आणि ऐश्वर्या हे कपल्स एकमेकांसोबतच बिझी ..
पुजा तर अजयला सोडतच नव्हती.त्यामुळे चहा बनवायला मीच उठली.किचन मध्ये कुठे काय ते सांगायला सुमो पण किचनमध्ये आला.
"सुमो दूध फ्रिज मध्ये आहे ना??"
"हा..वेट मी देतो काढून.."तोपर्यंत मी चहाचं आधण ठेवलं.
"कऊ ठिक आहेस ना?""हमम""काय हमम..खर सांग यार..तब्येत ठिक वाटत नाही तर सांग तस.""हो..जरा डोक दुखतय..बस..""मग तू जा बाहेर. मी करतो चहा.""नको रे..करतेय ना मी..तुच जा बाहेर..प्रश्न विचारून मला पिडतोय.."चहाची एक ट्रे सुमोने घेतली आणि दुसरी मी..पण बाहेर बघते तर पुजा आणि अजय गायब."अजय...ओह हो..पुजा सोबत टेरेस वर.??"दुष्यंतचं हे वाक्य ऐकून अस वाटतं होत की चहाचा ट्रे त्याच्या डोक्यावर मारावा.
अजु आणि पुजा दोघे पण पूर्ण भिजलेले होते..

"अबे..काहीही बोलू नको..तुम्ही आपापल्या gf सोबत लाईव नाहीतर मोबाईल वर बिझी..म्हणून. जरा टेरेस वर गेलो..पावसात भिजलो.."स्वतःचे भिजलेले केस पुसत अजु बोलला..

पुजा चेंज करायला आत निघून गेली..अजु पण रुम मध्ये गेला..
माझा मूड पुन्हा खराब झाला..
सुमोने रात्रीचे जेवण पण बाहेरून ऑर्डर केलं..
तो बंगला एवढा प्रशस्त होता की वाटलं की जर आम्ही आलो नसतो तर सुमो एकटा राहिला असता का रात्री..
रात्री जेवुन झाल्यावर सर्व पुन्हा गप्पा मारायला बसले..

मी माझ्या रुम मध्ये जात होती तर दिपने मला पुन्हा बसवलं.
सुमो अचानक उभा राहिला आणि बोलला"चला एक गेम खेळूया..

प्रत्येकाने कोणत्याही एका व्यक्ती बद्दल जे तुम्हाला वाटतं ते लिहायचं पण कोणी लिहलं ते सस्पेन्स राहणार.."सुमोच्या डोक्यात कुठून काय येईल सांगता येत नाही..

कोणाला कोणाबद्दल काय वाटत असणार हे जाणून घ्यायचं होत सो सर्व तयार झाले..

सर्वांनी चिठ्या केल्या..त्या चिठ्या एकत्र केल्या..आणि पहिली चिठ्ठी उचलली स्वप्निलने ..आणि पहिलच नाव माझं..

"डियर कऊ..आय नो तू मला फक्त फ्रेंड मानतेस..बट I ve feelings for u.."
कोणी लिहिल..
का लिहिल..माहित नाही..पण त्या पॉईंटला मी शॉक झाली होती..
मनातून वाटत होतं की ते शब्द अजयचे हवे..पण दुसरीकडे हे पण माहित होत की अजय अस लिहणार नाही..

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन