मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
लेखन
वडील
वडील
रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव
बाहेर पडलं कि जग कळतं म्हणतात ..जग पाहायचे असें तर रेल्वे सारखी दुनिया नाही . दुनिया भली कि बरी हे जाणायचं असेन तर रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव म्हणजे एक शाळा ..
दररोज प्रवास करतात त्यांना हे असेन मी तर फक्त शनी -रवी प्रवास करायचे पण स्वतःचे आणि दुसऱ्याचे अनुभव दरवेळेस येतातच ..
असेच काही माझे अनुभव ..तुम्ही पण share करा !!
**********************************************************************
आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.
वडील
चांदणे
आकाश चांदण्यांनी.. पुन्हा फुलून आले !
काळीज आठवांनी.. पुन्हा भरून आले !
बेभान ह्या ऋतूंचे रडणे नका विचारू
लाटेत गारव्याच्या.. रस्ता चुकून आले !
त्या लाजऱ्या वयाला द्या चांदणे उशाशी
स्वप्नात प्रेयसीच्या .. बघ वावरून आले !
ओठी तिच्या अताशा माझेच नाव आहे
चौघात नाव माझे.. ओठांवरून आले !
ओसाड वर्ग इथले आक्रोश बाकडांचा-
गुणवंत हरवलेले.. कोठे दिसून आले ?
वाटा कशा फुलांच्या देऊन ठेच गेल्या
पाऊल कोवळेसे .. काट्यांवरून आले !
....
ऋषभ कुलकर्णी
७८७५८३२१९
औरंगाबाद
रात्र काळोख्याची
००००० रात्र काळोख्याची ०००००
रात्री मुक्कामाला येणारी बस पहाट झाली तरी आजुन आली नव्हती. गावातील लोकांनी शोधा-शोध केल्यावर त्यांना ४ कि.मी च्या अतंरावर ती बस बंद अवस्थेत आढळुन आली.गावकर्यानी बस मधील चालक व वाहकाला नजीकच्या हॉस्पिटल मध्ये नेले.डॉक्टरांनी वाहकाला मृत घोषीत केले.त्यांचा मृत्यु ह्रदयाच्या तीव्र झटक्याने झाला होता.तर चालक बेशुद्ध अवस्थेत होता.दोघांच्याही शरिरावर कुठल्याही जखमा नव्हत्या.चालकाची अवस्था खुपच गंभीर झाली होती.शुद्ध आल्यावर त्याला त्याच्या घरी आणण्यात आले.तो त्याच गावाचा होता,म्हणुन त्याला बरे वाटल्यावर गावकरी त्याला भेटण्यास गेले.
सरतेशेवटी (भाग दोन)
सरतेशेवटी (भाग एक): http://www.maayboli.com/node/61163
सरतेशेवटी (भाग दोन):
"दरवाजा उघडा होता म्हणून आत आलो, डोअरबेल वाजवली होती....." तो बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात, डॉक्टर त्याच्यावर खेकसले "कोण तुम्ही?"
"सर, मी गिरीश"
तो तरुण म्हणाला, यावर कोणी काहीच बोलले नाही, सगळेजण स्तब्ध झाले, शांतता पसरली, सगळेजण त्या तरुणाकडे रोखून बघू लागले, बाहेर पाऊस वाढतच होता.
त्याने पुढे बोलायला सुरुवात केली "मागच्या आठवड्यात आपण बीचवर भेटलो होतो"
डॉक्टर त्याच्याकडे रोखून बघू लागले, संपादक खडबडुन जागे झाले, संजय त्याच्याकडे बघत "गिरीश म्हणजे..." एवढेच काय तो पुटपुटला.