किनार्यालगतच्या कातरवेळी भाग -1
किनार्यालगतच्या कातरवेळी
✍
किनार्यालगतच्या कातरवेळी
✍
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.
‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...
त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.
तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!
उत्तर ध्रुवावर सूर्य उन्हाळ्यात सतत क्षितिजावर असतो आणि हिवाळ्यात सतत क्षितिजाखाली असतो.
उत्तर ध्रुवावर सूर्योदय मार्च equinox आधी आहे (सुमारे 20 मार्च); ध्रुवावर जेव्हा तापमान वाढायला लागते त्या वेळेला सूर्य क्षितिजापासून वर वर फेऱ्या मारू लागतो. सूर्योदयाच्या वेळेला त्याची फेरी क्षितिजावरून गोल असते. व हळू हळू उन्हाळ्याच्या उच्चतम तापमान (सुमारे 21 जून) जवळपास 23 अंश ° उंचीच्या उच्चतम बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी सूर्याला तीन महिने लागतात.
तुझ्या आठवणीत रमताना
रात ही अशीच सरायची..
घेऊन ये तु पुन्हा ती आठवण..
मनाला किती ती गोड वाटायची..
चंद्र तारकांच्या जगात स्वतःला हरवत जायचो..
मंद चांदण्या प्रकाशात तुलाच मी शोधायचो.
ओघवत्या वार्यावर मग एक प्रेमफूल लहरायचे.
उमलत जायची रातराणी अन् हळूच मनाचे दार उघडायचे..
शब्दबद्ध कवितेला नवा एक सुर यायचा..
संगीत नसलं तरीही त्यात मल्हार वाहायचा...
वाहत्या मल्हार रागात भिजणं मला कधी जमलचं नाही..
व्हायच ओलचिंब मन तुझ तेव्हा, तुला ते व्यक्त करता आलंच नाही..
पुसट होत गेल्या वाटा त्या नागमोडी हे वळण आले..
वारः सोमवार, वेळः पहाटे ६ वाजता.
घटना तशी एक दिड वर्षा पुर्वीची आहे. त्यावेळी मी एका प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होतो. आमचा तसा १४ जणांचा ग्रुप होता. ७ मुल ७ मुली असा. त्यातले आम्ही १० १२ मुल मुली एकमेकांशी खुप बोलायचो, मजा मस्ती करायचो. बाकीचे ३, ४ मुल काही आमच्यामध्ये हवे तसे मिसळायचे नाही... पण आमची एकी तोडण्याचे दोन तीन प्रयत्नही त्यातल्या एका दोघांनी केले होते. पण तरीही आम्ही सगळे एकत्रच होतो.
झहिरा भेटली मला मुंबईला ‘ग्रँड ह्यॅटस्’ मध्ये. साल २००६. आमचं विमान रद्द झाल्यामुळे ३ दिवस सहप्रवासी या नात्याने आमची प्रथम तोंड ओळख झाली. जुजबी नाव-गाव बोलणे झाले आणि काही तासातच आमच्या गप्पा रंगल्या. बुजऱ्या स्वभावाची झहिरा खूप बोलकी झाली. “तुझा स्वभाव आवडला मला… मागच्या काही वर्षात मी इतकं कुणाशीच बोलले नाहीये… ” ती म्हणाली. मला आनंद वाटला आणि कुतूहलही!
सोनेरी किरणांनी सजलेली एक सांजवेळ...
वेड्या मनात रंगला तुझ्या आठवणींचा खेळ...
हळुच चोरपावलांनी मग तु चालत यावी...
ओठांवर हास्य घेऊन माझ्या जवळी बसावी...
तुझ्या माझ्या शब्दपुष्पांचा एक सुंदर हार व्हावा...
सुगंध त्याचा मनात आपल्या सदा दरवळत रहावा...
मध्येच पाहुन माझ्याकडे तु हलकीशी लाजावी...
अन् मावळत्या सुर्याची लाली तुझ्या गाली यावी...
नजर चुकवून माझी तु गालात थोडे हसावे...
मी मात्र एकटक फक्त तुझ्याकडे पाहत बसावे...
नजरेत तुझ्या पाहताना सारे क्षण थांबले जावे...
गोड आवाजाने तुझ्या मी परत भानावर यावे...
भाग 3:- https://www.maayboli.com/node/64031
The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised.
स्त्रियांनी, मुलींनी, 18 वर्षाखालील सर्वांनी हा भाग स्कीप करावा ही नम्र विनंती
"तू 32 GB चे मेमरी कार्ड कशाला घेतो आहेस ? "
"अगं फोनची मेमरी कमी पडते, गाणी वगैरे ठेवता येत नाहीयेत मोबाईल मध्ये"
झिंपा
मी हे कॉम्पुटर समोर लिहीत आहे.
पण आता माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे मला माहित नाही.
पण तुम्हाला सुरवातीपासूनच सांगायला पाहिजे नाही का?
सकाळीच मी पुस्तक वाचत बसलो असताना, झिंपा धावत पळत आत आला.आल्या आल्या त्याने दार लावून घेतले. तो फारच घाबरलेला दिसत होता.
झिंपा म्हणजे झिंपा गोगोई. मूळचा आसामचा पण सध्या शिक्षणाकरिता पुण्यात राहिला आहे. त्याच्या बरोबर त्याची आत्याही असते. आई वडील दोघेही आसाम मध्ये चहाच्या मळ्यावर आहेत.
झिंपाच्या हकीकती व गोष्टी वेगळ्याच असतात. आसाममधले लोक जीवन आपल्यापेक्षा फार वेगळे आहे.