समजूत
"अनुराधा.. अग कुठं आहेस तू? कुठं लपलियेस..
अनु.."
"अहो.. परत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेलेय ती.."
"काय सांगताय?.."
"हो.. जे बघितलं तेच सांगतेय.."
"बरं.. मी बघतो.."
"अनुराधा.. अग कुठं आहेस तू? कुठं लपलियेस..
अनु.."
"अहो.. परत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेलेय ती.."
"काय सांगताय?.."
"हो.. जे बघितलं तेच सांगतेय.."
"बरं.. मी बघतो.."
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
घुसमट...घुसमट...
काय असते हि घुसमट?का असते?
मला नेहमी असं वाटत की हिला आपण नेहमी अपयशाच्या आणि नैराश्याच्या कुशीमध्येच झुलताना का पाहतो?
आतल्या आत श्वास चालू असताना गुदमरण असत ते म्हणजेच ही घुसमट!!
ह्यामुळेच माणूस निराश होतो.खचतो.आत्मविश्वास ढळतो आणि मग आत्मसन्मान गमावतो.स्वतःच्या नजरेत पडतो.आरशातले स्वतःचे प्रतिबिंब ढगाळलेल्या आभाळासारखे भासत असते. स्वतःचे शब्द जड होऊ लागतात आणि विचार मेंदूला काट्यासारखेच टोचत असतात...
इतकं सगळं होत असत,ह्या घुसमटीमुळे!
ह्या..ह्या..ह्या घुसमटीमुळे!!!
ध्रुव अढळ नाही, सूर्य स्थिर नाही
आखिर तुने पाया तो क्या पाया
क्यू डरता है इन्सान तू
सच्चाई कि राह चलना
क्यू बदली तुने अपनी सच्ची काया
आखिर तुने पाया तो क्या पाया
गलत काम करके कोई आगे चला
तो सही करके कोई पीछे रहा
दुनिया मे चलती है यही मोह माया
आखिर तुने पाया तो क्या पाया
भलाई का ध्यान होते हुये भी
बुराई का सहारा लिया
साथ मे तेरे था तेराही काला साया
आखिर तुने पाया तो क्या पाया
जीत हि नहि होती हमेशा
बडे बडे को भी हारना पडा
जंग खेलकर कभी ना हुआ कुछ नया
आखिर तुने पाया तो क्या पाया
बालवयापासून थोडे मोठे व्हायला लागतो तसे आपले आजूबाजूच्या गोष्टींबद्दलचे कुतूहल वाढत असते. अशाच वयात आपली गट्टी जमते ती पक्षी-पाखरं आणि प्राण्यांशी. नकळत आपल्याला हा निसर्ग जवळचा वाटू लागतो. या निस्वार्थ सवंगड्यांबरोबर येणारी मजा औरच असते. माझ्या मनात लहानपणापासून या प्राणीविश्वाविषयी प्रेम निर्माण झाले. घरात एक कुत्रं पाळलेलं असल्यामुळे तर त्यात भरच पडली. त्याच्याशी रोज खेळण्यात मी दंग होई. ते गेल्यानंतर झालेलं दुःख माझ्या किशोरवयीन मनाला आभाळाएवढं वाटलं.
Dedicated to all those who have been in love truly from heart at least once in the life ....
" तू आहे माझे मन...!! "
तू अशी चालली ...जीव माझा जणु चालला ....
..…....…..................
तू जशी थांबलि ..जीवात जीव माझा आला ....
….........................…..
तू आहे आहे माझे मन
हृदयाची तू आहे धड़कन
झाले आहे आता हे जीवन
प्रेमासाठी तुझ्या अर्पण....
सकाळी सकाळी दिसतेस तु
दिवसभर डोळ्यात असतेस तु
संध्येची रजनी भासतेस तू
रात्रीला ही सजनी असतेस तु
मी काय करू सांग आता तु
प्रत्येकक्षणी असते तुझी आठवण
रिटा
रिटा एक आगाऊ मुलगी होती. लातूरसारख्या छोट्या शहरात शाळेत जाणारी सातवी आठवीतच होती. घरची श्रीमंती, मूळची हुशारी यामुळे ती शाळेत कशीबशी वेळ मारून न्यायची. शाळेत जायला तिला फार आवडायचे. परत यायलाही फार आवडायचे फक्त मधला वेळ तिला नकोस वाटायचा.