"रीटा" चित्रपट बघितला. खरंतर आधीच बघायचा होता, पण डीवीडी वगैरे आणून बघणं नाही जमलं. परवा आपलीमराठी वर बघितला. मला आवडला खूप. त्याचं परीक्षण वगैरे करण्यापेक्षा एकदातरी बघायला हवा असं वाटत होतं.
"रीटा" ही शांता गोखले यांची पुरस्कारप्राप्त कादंबरी. आईच्या या कादंबरीवर रेणुका शहाणे या गुणी अभिनेत्रीने काढलेला हा चित्रपट.
यावेळेस भारतातून येताना, गंध चित्रपटाची सिडी घेऊन आलो. गंध या कल्पनेशी निगडीत ३ वेगवेगळ्या कथा आहेत. एकंदर मला आवडला.
पहिला भाग आहेत तो, वयात आलेली मुलगी. यात ज्योति सुभाष, चंद्रकांत काळे, अमृता
सुभाष आणि गिरिश कुलकर्णी आहेत. कथेची गरज म्हणून थोडी ओव्हर अॅक्टिंग हवीच
होती आणि ती अमृताने भागवली. यातला काळ बहुतेक १९९३ नंतरचा असावा, कारण
दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, मधले गाणे वापरलेय. पण त्या काळात, टाईपरायटर
वापरात होते का याबद्दल मला खात्री नाही. ज्योति सुभाष आणि चंद्रकांत काळे, सहज
वावरलेत.
बाराव्या शतकातल इंग्लंड. हेन्री ll (पिटर ओ टूल) चर्चच्या तळघरात थॉमस बेकेटच्या (रिचर्ड बर्टन) थडग्या समोर पापक्षालन करण्यासाठी बसलाय.त्याला जुने दोघांच्या मैत्रीचे दिवस आठवतायत.
** "टूनपूरचे मराठी सुपरहिरो"
विशाल भारद्वाज या मा़झ्या आवडत्या दिग्दर्शकाचा नवा चित्रपट 'सात खून माफ' येतोय आणि मनाला उजाळा मिळालाय त्याच्या माझ्या मनातल्या प्रवासाला.मायबोलीसाठी काही रिशेअर करतोय!
दुसर्या महायुध्दाच्या वरवंट्यातून फ्रान्स सावरत असतानाच १९५०-५१ दरम्यान फ्रान्सची वसाहत 'अल्ज्सीर्स' येथे मुक्तीचे वारे बाहायला लागले होते. १९५४-१९६२ या आठ वर्षात अल्जीर्स ने फ्रान्सला गनीमी युध्द्दाने व अहिंसक चळवळीने बेजार केले होते. (संदर्भ : 'बॅटल ऑफ अल्जीर्स') शेवटी या लढ्याचा फ्रान्सवर होणारा परिणाम पाहता , तत्कालीन राष्ट्रपती 'जनरल द गॉल' यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अल्जीर्सला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. बहुतांश फ्रेंच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
भारतातील एक पिढी ज्या विफल स्वप्नासाठी जगली त्याच प्रतीक म्हणून हा चित्रपट पाहता येइल.रिलीजच्या वेळी हा पॉलिटीकल मूव्ही आहे असा बराच बोलावा होता पण खर पाहता ही भीन्न ideology असलेल्या त्या तिघांची गोष्ट आहे ज्यांच्या आयुष्यातली उलथापालथ ही देशातल्या अतिशय turbulent period च्या पार्श्वभूमीवर घडते.आणीबाणी आणी नक्षलवाद यावर भाष्य करताना खूप थोडे चित्रपट खर बोलतात.बरेचदा ते मूग गीळुन गप्प बसतात कींवा फारच loud होतात.यात कोणतही उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला नाही आहे, नाही कोणताही संदेश दिलाय.तीन व्यक्ती एकाच टप्प्यावर प्रवास सुरु करून वेगवेगळ्या मार्गाने जातात आणी आपण केलेल्या choices नुसार त्या
दुसर्या महायुद्धावर अनेक संस्मरणीय चित्रपट हॉलिवुड मधे निर्माण झाले,१९४२ चा Casablanca हा त्यातीलच एक.जवळपास ७० वर्षांपूर्वीचा हा चित्रपट अजुनही fresh वाटतो.तस पाहता कथेत नाविन्य काही नाहि, तांत्रिक द्रुष्ट्याही average च.याच्या अगदी विरुद्ध असणारा citizen Kane तांत्रिक आश्चर्य समजला जातो.तो आजपर्यंत बनलेला सर्वात great movie आहे म्हणतात, तरीही प्रेक्षकांच्या मनावर थोड्या थंडच प्रतिक्रिया उमटतात.(though i agree citizen Kane is one of the best movie ever made , i haven't succeeded yet to make me like it).शेवटी चित्रपट हे मनोरंजनाच एक माध्यम आहे कितिही सोपा कींवा क्लिष्ट विषय तुम्ही कसे मा
आपण एखादी गोष्ट शोधण्यास जेंव्हा निघतो तेंव्हा आपणाला काय शोधायचय ते माहिती असत पण ते हातात येत तेंव्हा त्याचे संदर्भ इतके बदललेले असतात की आपण नक्की काय शोधत होतो असा प्रश्न पडतो.या वर थोडासा प्रकाश टाकणारा भन्नाट चित्रपट म्हणजे Everything Is Illuminated.
एखाद्या मराठी निर्मात्याला "शिवाजीराजे" सारख्या चित्रपटातून बक्कळ पैसा वसूल करता आला, तर मग पुढचा त्याचा मराठी चित्रपट तो तितकाच दर्जेदार काढून मराठी प्रेक्षकांचे पांग फेडेल...... बरोब्बर?????
साफ चूक.
एखाद्या दिवशी आपण उंदियो करायचा बेत केला..... आपण नावाजलेली सुगरण म्हणून सगळ्या बाजारातल्या भाज्या "मला घ्या मला घ्या" असे करणार्या...... मग मिळतायत सगळ्या भाज्या तर घेऊनच टाकू आणि करुया उंदियो असे जर आपण ठरवले तर त्या सगळ्या भाज्या मिक्स करून तो उंदियो कित्ती कित्ती रुचकर होईल...... बरोबर???????
साफ चूक.
असच काहीसे "शहाणपण देगा देवा" या चित्रपटाचे झालय.....!!!