आयुष्याला वळण देणारी मायबोली
नातीगोती अनेक तर्हेची असू शकतात.
नातीगोती माणसांची माणसांशीच असतात असेही नाही.
ऋणानुबंध चकोराचे चंद्रकिरणांशी किंवा ....
चातकाचे मृग नक्षत्रात बरसणार्या पहिल्या-पहिल्या टपोर थेंबाशीही असू शकतात.
नाते कधी रक्ताचे तर कधी स्नेहबंधनातून निर्माण झालेले असू असतात.
अगदी सुरुवातीलाच नमूद केले पाहिजे कि ह्या लेखाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. हा शोधनिबंध नव्हे, आहे केवळ एक तार्किक कल्पनाविस्तार. वाचून सोडून द्यायचा... पण तरीही, कदाचित....
दारू
दारू आपण प्यायला बसतो , ४ - चौघात बसताना मनात थोडीशी कश्मकश असते........ मग
सगळ्यांचे ग्लास भरले जातात , आपला हि भरला जातो, मग सगळे ग्लास उचलतात आणि इंग्रजी पद्धतीत ." च्यस " केला जातो, आयला ... ग्लास आपटतात..पण नंतर सगळेच दारू खाली सांडू नये म्हणून ग्लास चा तोल सांभाळत बसतात ,
भारतीय पूर्ण झाली. संसद सदस्यांनी आपण ६० वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन बलस्थाने अधिक मजबूत करणे तर अडचणींवर उपाय शोधणे अपेक्षित होते. पण संसदेत उत्सव होण्यापलीकडे काहीच झाले नाही. संसद आणि गोंधळ हे समानार्थी शब्द झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ असताना ६० वर्षानंतरही समस्या आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काही अंशी वाढच झाली आहे.कुठलेही क्षेत्र घ्या फक्त गोंधळ आणि बजबजपुरी माजली आहे.
अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहूनच शांत, प्रसन्न वाटत. तस पाहील तर ह्या फुलांना गंध नसतो तरीपण न बोलता मनाच्या कोपर्यात ही फुले कुठेतरी घर करून बसतातच त्याला कारण आहे त्यांच गोंडस रुपड, सणासमारंभात असलेल ह्या फुलांच स्थान.
'वाढदिवस', आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस. काहींना मोठं झाल्याचा आनंद मिळतो, तर काहीजण नाराज असतात एक वर्ष कमी झालं म्हणून. अर्थात, प्रत्येकाच्या मनावर हा अर्थ अवलंबून असतो. पण माणसाला सुखाची अपेक्षा असेल तर त्यानं नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीय संस्कृती ही "तमसो मा ज्योति र्गमय" या पायावर उभी असल्यानं नेहमीच सकारात्मक विचार सांगते. साहजिकच वाढदिवसाला ती दिवाळी इतकाच आनंदाचा दिवस मानते.
गावचे रस्ते म्हणजे जणु मोकाट कुत्र्यांची अभयारण्येच !
मोकाट/भटकी कुत्री , गावात शिरलेले बिबटे, आक्रसत जाणारी अभयारण्ये या समस्यांबद्दल आपण वारंवार वाचतो.