मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अर्थकारण
चला 'रफाल'ला जाणून घेऊया
गेल्या २३ सप्टेंबर १६ रोजी भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार आहे. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे. हा करार झाल्यानंतर आता त्याची एकूण किंमत आणि प्रत्यक्षात हवाईदलाला मिळणाऱ्या विमानांची संख्या यावरून आता बरीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. तिच चर्चा इथे करण्याचा हेतू नाही.
कोजागिरी मसाला दूध गटग
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
महागाई का?
मे २०१४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन सत्तांतर झाले. त्यानंतर काहीच दिवसांत इंधनांच्या किंमती झपाट्याने उतरु लागल्या. अर्थात ह्यात नव्या सरकारचे काहीच कर्तृत्व नव्हते आणि त्याप्रमाणे त्याचे श्रेयही त्यांना प्रसारमाध्यमांनी दिले नाहीच. त्याचवेळी शेतमालाच्या किंमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचे श्रेय (?) मात्र जनता, विरोधक व प्रसारमाध्यमांनी सरकारच्या पदरात पुरेपूर घातले.
देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क
भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.
भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात
आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.
*म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात*.
*हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात*.
*होळी, दिवाळी हे कॉमन*.
तडका - खुमखुमी मध्यरात्रीची
तडका - कांदा पाच पैसे किलो
तडका - स्पर्धा
६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?
What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India