"जरा कॉमनसेन्स वापर ना? इतकी साधी गोष्ट कशी नाही समजली रे तुला?, अरे जरा डोकं वापरलं असतंस तर प्रॉब्लेम सहज सुटला असता." ही आणि अशाच अर्थाची अनेक वाक्ये तुम्ही अनेकदा ऐकली असतील.काहीवेळा इतरांबाबत वापरलीही असतील.एकूणात कॉमनसेन्स ही फार उपयोगाची गोष्ट आहे हे आपणा सर्वांनाच माहीतीये.या कॉमनसेन्सबद्दल पडलेले काही प्रश्न.
माबोकरांचे वाचन,अनुभव यात मदत करु शकेल असे वाटते. _/\_
१) कॉमनसेन्स म्हणजे नेमकं काय?
२) कॉमनसेन्स नेहमी दुर्मिळ का असतो?
३) कॉमन सेन्स वाढवता येतो का?
४) कॉमनसेन्स कसा वाढवावा?
५) कॉमन सेन्स आणि तर्कज्ञान एकच का? की वेगवेगळे?
माझ्या मित्राची मुलगी उच्च शिक्षणासाठी पीटर्सबर्ग येथील कार्निगीमेलन युनिवर्सिटीत प्रवेश घेत आहे. या परिसरात कुणी मायबोलीकर मित्र असतील तर तिला काही प्राथमिक मदत लागलीच तर मिळेल का?
आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली होती.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.स्कूलबॅग्जस् पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शन घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतर हा विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न झालेला आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग्स ....त्या बाॅटल....
माझ्या एका मित्राची मुलगी सध्या इयत्ता बारावीत आहे, पुढे तिला एम बी बी एस करायचे आहे. post graduation करून न्युरो सर्जन व्हायचे आहे. त्यांचा सध्याचा प्लान असा आहे की तीने एम बी बी एस जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश मध्ये करावे, आणि पी जी अमेरिका/कॅनडा इथे करावे. त्यासाठी पुण्यात अशा कोणत्या संस्था आहेत ज्या अशा मुलांना बाहेर जायला सर्व मार्गदर्शन करतात? मला त्यांचे संपर्क हवे आहेत किंवा त्या कशा शोधू ते मला कुणी सांगू शकेल का? शिवाय मला खालील माहिती हवी आहे.
अफवा
असते झटकन पसरणारी
हातपाय नसलेली अफवा,
होत्याचं नव्हतं करणारी
गैरसमज पसरवते अफवा !
अंधश्रद्धेला कारण होते
दंगल घडविते ती अफवा,
बऱ्याचदा स्वार्थासाठीच
पसरविली जाते अफवा !
मुलांची चोरी, देव देवस्की
म्हणणारी खोटीच अफवा,
मना मनात किंतु परंतू व
केवळ भ्रम वाढवी अफवा !
निरपराधाचा जीव घेणारी
पसरू देऊ नका अफवा,
वेळीच करून सर्व खात्री
मोडूनच काढा या अफवा !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
मानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्याला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील रक्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय.
आजकालची लहान लहान मुले भलतीच स्मार्ट, आपण त्या वयात होतो तेव्हा आपल्याला जितकं कळत होतं त्याच्या पाच पावलं पुढे आजची पिढी आहे. त्यांना असलेल्या शंकाना, प्रश्नांना उत्तरे देताना आपलयालाच नाकीनऊ येतात. प्रत्येक वेळेस मुलांना एखादा विषय सोप्प्या आणि समजणार्या उदाहरणातून शिकवणारे शिक्षक पण आजकाल कमी होत चालले आहेत. अशा वेळेस आपल्यालाच पालक म्हणून ही जबाबदारी उचलावी लागते. मुलांना शिकवता शिकवता अनेक गोष्टी आपण सुद्धा शिकत असतो. एखादी संकल्पना, विषय शिकवताना आपल्याला अनेकदा सोप्प्या पद्धती सापडतात ज्या कोणत्याही पुस्तकात, पाठ्यक्रमात दिलेल्या नसतात.