२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?
अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.
''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''
''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''
अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.
संपादीतः इतर संकेतस्थळावरचे लेख कृपया इथे कॉपी पेस्ट करू नये. लेखामधेय दुवा देऊन तुमचे मत लिहा. फक्त दुवा द्यायचा असेल तर kanokani.maayboli.com या सुविधेचा वापर करा.
-अॅडमीन
आजच्या सकाळमधील कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ चे उद्यानाचे आरक्षण विकास आराखडा मंजूर करून घेताना नगरसेवकांनी कसे हातोहात बदलून ते ''व्यापारी'' केले याचे
ही बातमी आहे, विनोदी लेख नाही.
विनोदी लेख म्हणुन घेतला तरीही तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे.
म टा मधली बातमी वाचुन हुSSSश्श झाले,....
आज हेडलीला शिक्षेसाठी शिफारस केली गेली,
हेडलीला तपास कार्यात केलेल्या सहकार्याची बक्षिसी म्हणून आजन्म कारावासाऐवजी ३० ते ३५ वर्षांच्या कारवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस अमेरिकन सरकारने न्यायालयात केली आहे.
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या एका जवानाच्या पोटात दीड किलोचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली असताना या हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेली स्फोटके व शस्त्रसाठा ' मेड इन पाकिस्तान ' होता , अशी धक्कादायक बाब समोर आली आहे .
नुकतच वर्तमानपत्रात वाचलं की दिल्ली बलात्कार प्रकरणाची सुनावणी बंद दारामागे करणार आहे. पण अश्या खटल्यांची सुनावणी खर तर लाईव्ह व्हावी जेणेकरुन अधिकधिक लोकांना खटला कसा चालतो हे कळेल आणि जनजाग्रुतीसुद्धा होईल. त्यासाठी तशी तरतुद आहे का कोणती ?
प्रश्न २: म्हण पूर्ण करा - फिरून फिरून ------- चौकात
असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मला येत नाहीयेत परंतु हा जरा भारी वाटला म्हणून इथे टाकला !!