वृत्तपत्र

दिल्लीला पुर्ण राज्य दर्जा: केजरीवालयांची मागणी, रास्त की एक पळवाट ?

Submitted by रमाकांत कोंढा on 14 February, 2015 - 08:31

निवडणुकीचे निकाल आल्या आल्या केजरीवाल व त्यांच्या टिम ने केंद्र सरकारला भेटून दिल्लीला पुर्ण राज्य देण्यासंबंधी मागणी केली.

आता पर्यंत दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश म्हणुन माहीती होती. मध्ये मध्ये दिल्लीला राज्य व्हावी अशी मागणी होत होती. पण त्याला पुर्णत: मान्यता मिळालेली नव्हती. गेले बरीच वर्षे दिल्लीत आणी केंद्रात काँग्रेसचे सरकार असुनही हा महत्वाचा निर्णय त्यावेळच्या संपुर्णपणे जनसेवेला वाहीलेल्या, सतर्क अश्या सरकार ने कधीही घेतला नाही. याचा अर्थ हा प्रश्न जनतेच्या प्रगतीशी पर्यायाने देश्याच्या भविष्याशी जोडलेला नसावा !!

पाकिस्तानी बातम्यांचा सफरनामा

Submitted by शशिकांत ओक on 31 December, 2014 - 08:38

मित्रांनो,
२०१५ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

काही काळापुर्वी पाकिस्तानातील डॉन पेपरवर नजर गेली त्यातील काही बातम्या व तेथिल वाचकांचे पडसाद...

पाकिस्तानी बातम्यांचा सफरनामा
१. बातमी – 26 डिसेंबर - अर्शद मेहमूद ( ज्याला जनरल मुशर्ऱफना जिवे मारायची साजिश करून जेल मधे उमर कैद भोगणारास आता नव्याने फाशी द्यायला पाक सरकारने मान्यता दिल्यावर नुकतीच फाशी गेलेल्यावर) जवेरा नामक जन्मगावी त्याच्या मयताला हजारोंच्या संख्याने गावकरी उपस्थित होते.

लोकसत्तामधील लेख, जागुचे अभिनंदन!!!

Submitted by नितीन बाबा शेडगे on 31 December, 2014 - 04:57

आपल्या पाककृतीच्या रसभरीत वर्णनाने वेगळ्याच दुनियाची सफर घडवून आणणारी सर्वांच्या आवडीची जागु (प्राजक्ता म्हात्रे) यांचा दि. २८ डिसेंबर २०१४ च्या लोकसत्ता च्या लोकरंग या पुरवणी मध्ये (शेवटचे पान ) पोपटी वरती लेख आलेला आहे. लेख वाचून पुन्हा जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. मुरुड, अलिबाग परिसरात केलेल्या पोपटी पार्टीच्या आठवणी जाग्या झाल्या. लेख आल्याबद्दल जागुचे अभिनंदन!!!

लिंक साठी येथे क्लिक करा http://epaper.loksatta.com/405216/indian-express/28-12-2015#page/30/2

ईसीस ! जगासाठी नविन खतरा !

Submitted by शांताराम कागाळे on 13 December, 2014 - 13:21

शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी

आणि दाऊदवर गोळी चाललीच नाही!

Submitted by शांताराम कागाळे on 13 December, 2014 - 09:49

प्रमाणे अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारले होते तशाच प्रकारे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला ठार मारण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हे मिशन रद्द करण्यात आल्याने १९९३च्या मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आजही पाकिस्तानात मोकळेपणे फिरत आहे.

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

शब्दखुणा: 

औषधे उदंड, नियंत्रण शून्य

Submitted by शांताराम०१ on 24 August, 2014 - 14:12

आयुर्वेदीक व होमियोपॅथीवर ओरड करणारे ठरावीक लोक नेहेमी सांगत असतात की अ‍ॅलोपॅथीचीच औषधे ही
प्रमाणित, संशोधित आणि खात्रीशीर असतात,

येथेच जर एखादा सदस्य भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल सांगतो तेंव्हा काही डॉक्टर मंडळींना लोकांच्या आरोग्याचा उमाळा येतो आणी ते म्हणतात असे काही प्रयोग करु नका, कराल तर जिवाला मुकाल !!!

इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन श्री नितीन गडकरी यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2014 - 02:20

Nitin Gadkari.jpg

आत्ताच झी न्युजवर आणखी एक बातमी झळकली. आर.टी.आय कार्यकर्ते श्री सुमीत दलाल यांनी आर.टी.आय या अतर्गत श्री नितीन गडकरी यांची चौकशी प्रल्ंबित आहे का असा माहितीचा अर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये केला होता.

या संदर्भात आपला अर्ज बाद करण्यात आला आहे असे इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन कळवण्यात आले. हा अर्ज का बाद केला याचा खुलास इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन केले गेला नाही.

प्रांत/गाव: 

९० डिग्री साऊथ - ११

Submitted by स्पार्टाकस on 11 May, 2014 - 16:34

फ्रामने होबार्ट सोडलं आणि ब्युनॉस आयर्सची वाट पकडली. ब्युनॉस आयर्सला आवश्यक साधनसामग्री घेऊन उत्तर धृवाच्या मूळच्या मोहीमेवर निघण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. स्वतः अ‍ॅमंडसेन मात्र फ्रामबरोबर न जाता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या व्याख्यानांच्या दौ-यावर रवाना झाला !

डिस्कव्हरी मोहीमेत स्कॉटच्या खालोखाल दुस-या क्रमांकाचा अधिकारी असलेल्या अल्बर्ट आर्मिटेजने फ्रिट्झॉफ नॅन्सनला पत्रं लिहून अ‍ॅमंडसेनच्या यशस्वी मोहीमेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केलं. तो म्हणतो,

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 27 March, 2014 - 01:27

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?

अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.

Pages

Subscribe to RSS - वृत्तपत्र