धार्मिक-साहित्य

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

ग़़्झल हवी आहे

Submitted by मिमिविजय on 30 December, 2014 - 23:55

"सांगु कसे हे शब्दात मि जानुन घे डोळ्यातुनी भाव माज्या मनीचे " हि गजल हवी आहे

प्रांत/गाव: 

दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही ???

Submitted by पुरंदरे शशांक on 28 December, 2014 - 22:09

दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही ???

या जगात दिशाभूल कोणाची होत नाही - माझी, तुमची, सर्वांचीच - इतकेच काय प्रत्यक्ष तुकोबांचीही दिशाभूल झालेली ते या अभंगात सांगताहेत ...

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥
चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥
तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥अभंगगाथा ५१०||

(अंध)श्रद्धेची ऐसी की तैसी

Submitted by स्वीट टॉकर on 19 December, 2014 - 02:47

लहान असताना गणपतीचे दिवस अगदी खास असायचे. (आता देखील असतातच, पण त्या वयातली मजा आगळी.) टीव्ही अजून भारतात आलेला नव्हता. आणि आपलं मूल प्रत्येक activity मध्ये एक नंबरी असलं पाहिजे अशी पालकांची मानसिकता नव्हती. त्यामुळे शाळा सुटली की हुंदडायला पोरं चिकार असायची.

गणपतीच्या आधी टोळक्याटोळक्यानी सर्व मित्र मैत्रिणींच्या घरी जाऊन आरास करायची, गणपती यायया दिवशी घसा फुटेस्तोवर ‘गणपतीबाप्पा मोरया’ चा गजर करायचा आणि रोज संध्याकाळी जास्तीत जास्त घरांमध्ये आरतीला जाऊन प्रसाद चापायचा - हे नॉर्मल. सोसायटीअचं गॅदरिंग असायचं त्यासाठी नाटकं, नाच, नकला वगैरे बसवायचे. सगळ्यांच्या घरी जाम धमाल यायची.

आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

ज्ञानेश्वरी नित्यपाठ - स्वामी स्वरूपानंद (पांवस)

Submitted by पुरंदरे शशांक on 14 December, 2014 - 22:00

ज्ञानेश्वरी नित्यपाठ - स्वामी स्वरूपानंद (पांवस)

पूजनीय स्वामीजींनी जी काही ग्रंथसंपदा निर्माण केली त्यातील हा अतिशय छोटेखानी ग्रंथ - ज्ञानेश्वरीतील निवडक १०९ ओव्या असलेला - "ज्ञानेश्वरी नित्यपाठ". केवळ १५-२० मिनिटात या ओव्या वाचून होतील इतका हा सुटसुटीत ग्रंथ. मात्र अर्थाकडे ध्यान देऊन शांतपणे या ओव्या वाचत गेल्यास आपल्या नित्याच्या जीवनालाही जागृती प्रदान करणारा असा एक समर्थ ग्रंथ आहे.

ईसीस ! जगासाठी नविन खतरा !

Submitted by शांताराम कागाळे on 13 December, 2014 - 13:21

शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी

साल्हेरगड परिसर गृहउपयोगीवस्तू आणि कपडे वाटप मोहीम (दिवाळी विशेष २०१४)

Submitted by मी दुर्गवीर on 30 November, 2014 - 05:19

खरे तर कोणत्याही कार्याला केवळ प्रयत्नाची गरज असते …
तसाच एक साधा प्रयत्न या बागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४ वाटप या दरम्यान केला होता …(http://www.maayboli.com/node/50067)
या कार्यातून काही मिळेल याचा कधीच विचार नाही केला .…
आपल्या कडे खूप काही आहे आपण फक्त खूप काही मधील काही अंश वाटप करतोय इतकाच …

त्या कार्यक्रमा मधून बागलाण मध्ये नवीन क्रांतीच घडली असेच म्हणावे लागेल …
प्रत्येकाच्या मनात आपण आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेवू शकतो । हीच नवी भावना तयार झाली . एक एक माणूस मिळत गेला, तेथे दडलेल्या प्राचीन ठेवा स्वतःहून समोर येत

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य